भारजा नदीपात्रात आंबवली या ठिकाणी सुरु असलेल्या बेकायदेशीर वाळु उपशाविरोधात महसूल व पोलीस पथकाने संयुक्तपणे केलेल्या धडक करावाईत बोट, पंप, उपसा केलेली वाळु, ताब्यात घेताना २ लाख ८७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्लॉटचे मालकावर कारवाई करताना ...
राजापूर तालुक्यातील नाणार येथे प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प रद्द केल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली. या घोषणेनंतर आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीतील शिवसैनिकांनी पेढे वाटून, फटाके वाजवून या निर्णयाचे जं ...
रत्नागिरी जिल्हा कृषी महोत्सवात कोकणात तसेच लगतच्या जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूंची विक्री सुरू आहे. दरम्यान, मार्चमध्ये कृषी प्रदर्शन आयोजित करूनसुध्दा कोकणचा हापूस मात्र याठिकाणी विक्रीसाठी नाही, ही शोकांतिका म्हणावी लागेल. ...
शिवसेना जनतेला दिलेला शब्द पाळते. नाणार प्रकल्प होणार नाही, हा शब्द आम्ही दिला होता आणि तो पूर्ण झाला, असे उद्गार शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी काढले. ...
रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठेत शुक्रवारी नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने वाहतुकीला अडथळा ठरत असलेली अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तामध्ये हटवली. अतिक्रमणविरोधी पथकाने दिलेल्या सुचनांनुसार व्यावसायिकांनीही या मोहिमेला सहकार्य करीत आपले बस्तान हलवून रस्त ...