रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत याना पाठिंबा देण्याचा निर्णय अखेर भाजपने घेतला आहे. या दोन्ही पक्षांची दिलजमाई करण्यात अखेर पक्षश्रेष्ठीना यश आले आहे. ...
कोकणातील बेरोजगारीचे प्रमाण वाढत असतानाच रोजगाराची साधने उपलब्ध न करता आलेल्या प्रकल्पांना जोरदार विरोध करुन ते घालवून लावणाऱ्या पक्षांविरोधात कोकणात असंतोष खदखदत आहे. रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्यामुळे संतापलेल्या प्रकल्प समर्थकांनी रत्नागिरी-सिंधुदुर ...
लोकसभा निवडणुकीनिमित्ताने शिक्षक व विद्यार्थी यांच्या सहभागातून मतदानासंदर्भात जनजागृती करण्याचा कार्यक्रम बुधवार, दिनांक २७ मार्चपासून राबविण्याचे आदेश जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी डी़ बी़ कुलाळ यांनी दिले आहेत. ऐन परीक्षेच्या कालावधीत हे जनजागृती कार ...
रत्नागिरी जिल्ह्यात २००८ सालापासून खून, बलात्कार, विनयभंग, मारामारी, चोरी, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण या सारख्या ११ दखलपात्र गुन्हे दाखल असलेल्या व शिक्षाही झालेल्या रुपेश दयानंद कोत्रे (रा. शेवरवाडी, ता. लांजा) याला मुंबई पोलीस कायदा कलम ५६(१) नुसा ...
निवडणुकीची धामधूम आता सुरू झाली आहे. निवडणुका आल्या की, सर्वांचीच चंगळ असते. विशेषत: मद्यपींची चांगलीच चलती असते. निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसा मद्याच्या साठ्यातदेखील वाढ करण्यात आली आहे. ...
चिपळूण पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागामार्फत केंद्र शासनाकडून आॅनलाईन राबविण्यात येत असलेल्या पशुगणनेचे काम १६५ गावांमध्ये सुरु आहे. २०१२च्या पशुगणनेनुसार ग्रामीण भागातील कुटुंब संख्या ६६ हजार ५६३ पैकी २५ मार्चअखेर १६ हजार ८३१ कुटुंबांची गणना झाली ...
निवडणुकीनंतर आचारसंहिता संपताच पुनर्वसनाचे काम करण्याचे आश्वासन अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी मंगळवारी श्रमिक मुक्ती दलाच्या पदाधिकाऱ्यांना ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. आचारसंहितेमुळे एस्. टी. बसवर लावण्यात आलेले शासकीय योजनांचे फलक (पोस्टर) काढून टाकण्यात आले आहेत. त्याऐवजी आता मतदार नोंदणी करणारी पोस्टर्स लावण्यात आली आहेत. त्यामुळे गाड्यांवरील योज ...
काल-परवापर्यंत हवेमध्ये असलेला गारवा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नाहीसा झाला आणि रत्नागिरी जिल्ह्यावर सूर्य कोपला. सोमवारी जिल्हाभरात या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. चिपळूणमध्ये तर सोमवारी जिल्ह्यातील सर्वाधिक तापमान होते. यापूर्वी कधीही चा ...
रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव या प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेनेला मात देत कुवारबाव ग्रामविकास आघाडीने १५ पैकी ८ जागा जिंकून सत्ता संपादन केली आहे. ...