हवामानातील बदलामुळे थ्रीप्स, तुडतुड्यांचा प्रादूर्भाव अद्याप असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाला आहे. तुडतुड्यामुळे आंब्यावर काळे डाग पडत असून डाग असलेला आंबा बाजारात चालत नाही. त्यासाठी किटकनाशक फवारणी करावी लागणार आहे. मात्र कीटकनाशकांचे रेसीड्य ...
सूर्यकांत दळवी यांना जर नात्यांचा विसर पडला असेल व ते जर मधुकर दळवी यांना आपला भाऊ मानत नसतील तर त्यांनी आता आपापली ह्यडिएनएह्ण टेस्ट करून घ्यावी, असा उपरोधिक टोला शिवसेना नेते रामदास कदम यांनी मारला आहे. सोवेली येथे पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होत ...
लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिले आहेत. या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. ...
चिपळूणमध्ये गेल्या तीन महिन्यात घडलेल्या ७ तसेच अन्य जिल्ह्यांमधील घरफोड्यांचा छडा लावण्यात जिल्ह्यातील पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांच्या टोळीवर गुन्हे दाखल केले असून, त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे. घरफोड्या करणाऱ्या चोरट ...
आचारसंहितेच्या काळात ग्रामपंचायतीमार्फत ग्रामस्थांना टी - पॉयचे वाटप केल्याप्रकरणी रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तालुक्यातील पोमेंडी बु. ग्रामपंचायतीवर कारवाई केली आहे. या कारवाईत ५६ टी-पॉय जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी रात्री उशिरापर्यं ...
कोकणातील वाया जाणाऱ्या काजू बोंडापासून इथेनॉल निर्मितीसाठी नेमलेल्या अभ्यास समितीच्या अहवालानंतर पथदर्शी प्रकल्पाच्या हालचाली सुरु झाल्या असून लवकरच काजू बोंडा पासून कोकणातील पहिला इथेनॉल निर्मितीपथदर्शी प्रकल्प उभारण्याला परवानगी व आर्थिक सहकार्य दे ...