महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागिय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा (दहावी) निकाल जाहीर झाला असून कोकण मंडळाचा एकूण निकाल ८८.३८ टक्के इतका लागला आहे. दहावीच्या निकालामध्ये कोकण मंडळ ...
राज्य सरकारने १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांसाठी सागरी मासेमारीला पावसाळ्यात बंदी घातली आहे. मात्र, बंदी आदेश झुगारून अद्याप मासेमारी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
गुहागर शहरात सदनिका बांधून देतो म्हणून तब्बल १ कोटी १ लाख ४० हजार ३६९ रुपये स्विकारून फसवणूक केल्याप्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील पवार बिल्डर्सचे प्रमुख संतोष पवार याला चिपळूण येथून तर दिपक पवार याला शृंगारतळी येथून गुहागर पोल ...
संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे रेल्वेतून खालीपडून मृत झालेल्या तरूणाची ओळख पटली आहे. दिनेश विनोद शिर्के (३१, विरार मुंबई) असे मृत तरूणाचे नाव आहे. ...
प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभलेले पन्हाळेकाझी गाव लेण्यांमुळे जगाच्या नकाशावर आले आहे. अलिकडे लेण्यांना भेट देण्यासाठी हजारो पर्यटक या गावाला भेट देतात. परंतु गावात राजरोसपणे अवैध दारुधंदे सुरु असल्याने अनेक तरुण मुले दारुच्या आहारी जात आहेत. त्यामुळे अ ...
सीईटी परीक्षेत खुल्या गटातून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान रत्नकन्या मुग्धा महेश पोखरणकर हिने मिळवला आहे. बारावीच्या परीक्षेतही तिला ९३.३८ टक्के गुण मिळाले असून, वेगळ्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी तिने सीईटी (पीसीएम) परीक्षा दिली होती. पीसीएममध्ये रा ...
राज्यात शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणाचा अक्षरश खेळखंडोबा सुरू आहे. राज्य शासनाने नुकत्याच (शिक्षण सेवा वर्ग १) शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यामध्ये जिल्ह्यात असणाºया एकमेव शिक्षणाधिकाºयांची बदली करण्यात आली ...
निसर्गात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे पावसाळा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. जून उजाडला तरी तीव्र उष्म्याच्या झळा सुसह्य होत आहेत. रोहिणी नक्षत्रावर पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांवर त्यामुळे डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. ...
कडक उन्हाच्या झळा आता अधिक प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. उन्हाळ्यामुळे भूगर्भातील पाणीपातळीने तळ गाठला असून, सर्वत्र पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाले असतानाच राजापूर तालुक्यातील गंगाक्षेत्री असणाऱ्या १४ कुंडांमध्ये मात्र आजही पुरेसे पाणी उपलब्ध आहे. ...