रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांनी आजवर राजकीय पक्षांना आणि त्यातही प्रमुख राजकीय पक्षांनाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण हे नेहमी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि जनता दल या पक्षांभोवतीच फिरत आहे. ...
नाणार रिफायनरी प्रकल्पविरोधी समितीने प्रकल्प रद्द झाल्यानंतर स्वतंत्र पक्ष आणि आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा जाहीर करून शिवसेनेला धोबीपछाड देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातूनही आपला मार्ग मोकळा करण्याची किमया शिवसेनेने साधली आहे ...
तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांच्या कामांच्या निविदांना तीन वेळा मुदतवाढ देऊनही ठेकेदारांनी त्याकडे पाठ फिरविली़ त्यामुळे तालुक्यातील अनेक पाणी पुरवठा ...
कोकणच्या हापूसला भौगोलिक निर्देशांक जाहीर झाला असल्याने यावर्षीच्या हंगामात प्रथमच ‘जीआय’ टॅग असलेला आंबा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी भौगोलिक निर्देशांकाचा टॅग वापरणे आवश्यक आहे. ...
लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात ३ लाख शाईच्या बाटल्या लागणार आहेत. त्यांचे वाटप जिल्हाधिकाºयांना करण्यात आले आहे. ...
रत्नागिरी : तालुक्यातील हातखंबा येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करून शासकीय कर्तव्यामध्ये हस्तक्षेप आणि जमावबंदी आदेशाचे ... ...