क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र यांच्यातर्फे रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात निमंत्रित अंधांची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ...
कोकणातील ‘मिनी महाळेश्वर’ अशीच दापोलीची खरं तर ओळख. या तालुक्यात हुडहुडी भरवणारी थंडीही पडते आणि धो-धो पाऊसही पडतो. याच तालुक्यात ही गरम पाण्याची नदी मात्र अखंडपणे वाहते आहे. ...
वर्षभर महाविद्यालयाच्या बाहेर इतर शिकवण्या लावूनही बारावीला ८० टक्क्यांच्या पुढे जाणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. पण करबुडे (ता. रत्नागिरी) येथील सोनल सुभाष धनावडे या शेतकरी कन्येने कुठल्याही शिकवणीविना बारावी कला शाखेमध्ये तब्बल ८९ टक्के गुण मिळवत आ ...
राजापूर तालुक्यातील जैतापूर खाडीच्या मुखाशी माडबन व मिठगवाणे हद्दीत सुमारे ४ फुट उंच व ५०० मीटर लांबीचा वाळूचा सॅण्डबार (उंचवटा) नैसर्गिकरित्या तयार झाला आहे. या उंचवट्यामुळे परिसरातील ग्रामस्थांची झोप उडाली आहे. उंचवट्यामुळे भरतीचे पाणी खाडीत येणे ब ...
मुंबई - गोवा महामार्गावरील चौपदरीकरणात येणाऱ्या १४ जुन्या पुलांच्या कामातील अडसर आता दूर झाला आहे. अनेक अडथळ्यांशी शर्यत करीत चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, महामार्गावरील ब्रिटीशकालीन पुलांची नव्याने उभारणी करणे आवश्यक असताना या पुलांची कामे आधीच् ...
वर्षभरात तंबाखूचे व्यसन लागलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील ६ हजार ७९२ लोकांचे जिल्हा शासकीय रूग्णालयातर्फे समुपदेशन करण्यात आले. त्यातील ४०३ जणांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ कायमचे सोडून या व्यसनातून आपली सुटका करून घेतली आहे. ...
रत्नागिरी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१९ -२० या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या २०१ कोटींच्या आराखड्याला मंजुरी मिळाली असून, यावर्षी जिल्हा नियोजनच्या निधीत १७ कोटी ८७ लाखांची वाढ झाली आहे. विशेषत: रस्ता दुरूस्ती आणि आरोग्यासाठी यावेळी अधिक त ...
लघुसिंचन तसेच मध्यम योजनांची कामे रखडलेली असल्यामुळे जिल्ह्यातील लघु पाटबंधारे योजनांची स्थिती अत्यंत खालावत चालली आहे. गेली अनेक वर्षे शासनाच्या या योजना कागदावरच दिसत आहेत. जिल्ह्यातील एकूण ५६ योजनांपैकी केवळ ६ योजनांची कामे पूर्ण झाल्याची माहिती म ...
रत्नागिरी : शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठीचा आहे. रत्नागिरीमध्ये शिवसेनेच्या मागून फरपटत जाण्यापेक्षा स्वतंत्रपणे उमेदवार उभा ... ...
वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये दर कोसळल्याने शेतकरीबांधव सध्या खासगी विक्रीबरोबर कॅनिंगसाठी आंबा घालत आहेत. अवीट गोडी असणाऱ्या हापूस आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. पावसाने सवड दिल्याने शेतकरी बांधवही आंबा काढण्याच्या कामामध्ये व्यस्त आहे ...