महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत कामगार कल्याण समितीतर्फे एस. टी. कर्मचाऱ्यांसाठी नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी नांदेड येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी राज्य मार्ग परिवहन कामगार कल्याण समिती, रत्नागिरी विभागातर्फे ह्यसलवा जुडूमह्ण ...
रत्नागिरी शहराच्या सुधारित नळयोजनेची मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी मिरजोळे-पाटीलवाडी येथे रस्त्याच्या कडेला खोदलेल्या चरीमध्ये चिरे भरलेला ट्रक रुतला. त्यामुळे तब्बल तीन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा ...
नगराध्यक्षांचे नवे दालन ही आपली वैयक्तिक प्रॉपर्टी नाही. यापुढील नगराध्यक्षांनाही त्याचा उपयोग होणार आहे. याबाबत आक्षेप घेणे दुर्दैवी असून, प्रशासन कुणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचा आरोप यावेळी पत्रकारांशी बोलताना खेडेकर यांनी केला. ...
नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर कोकण व गोव्यात जाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या धावणार आहेत. या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड, थिवीम, करमाळी आणि एर्नाकुलम मार्ग ...
शेतकरी यावर्षी कमी संख्येने फळबाग लागवडीकडे वळल्याने लागवडीचे क्षेत्र कमी झाले आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा यावर्षी रोजगार हमी योजनेच्या अनुदानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. ...
मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणादरम्यान भरणेनाका येथील जंक्शनवर निर्माण होणारी वाहतुकीची संभाव्य अडचण दूर करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे. महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या कल्याण इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने भुयारी ...
रत्नागिरी येथील आर्ट सर्कल संस्थेचा ह्यथिबा राजवाडा संगीत महोत्सवह्ण दिनांक २४ ते २६ जानेवारी २०२० या कालावधीत रंगणार आहे. रत्नागिरीत होणाऱ्या या महोत्सवाला शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे. या महोत्सवाबाबतची माहिती आर्ट सर् ...
उत्तरेकडे होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे कोकणपट्ट्यात थंडीची चाहुल लागू लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून गुलाबी थंडीमुळे रत्नागिरी धुक्यात हरवल्याचे पाहायला मिळत आहे. रत्नागिरीचे किमान तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत आल्याने थंडी जाणवू लागली आहे. ...
माने अजिबात नाराज नाहीत, भाजपा एक कुटुंब आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असले तरी मनभेद निश्चितच नाहीत. अपक्ष म्हणून अर्ज भरणारे मुकुंद जोशी हेसुद्धा अर्ज मागे घेतील,असा विश्वास माजी राज्यमंत्री व भाजपचे कोकणचे पालक आमदार रवींद्र चव्हाण यांनी पत्र ...