लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

मोठाच बॉम्ब फोडला; सुनील तटकरेच भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा! - Marathi News | Sunil Tatkare is in touch with BJP, claims Prasad Lad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मोठाच बॉम्ब फोडला; सुनील तटकरेच भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा!

भाजपच्या गळाला लागतील असे एक-दोनजण वगळता जिल्ह्यात बडे मासे आहेतच कुठे? भाजपमध्ये यायला अनेकजण इच्छुक आहेत. एवढेच काय तटकरेच भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र, तटकरे कोण हे लवकरच कळेल, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी रत्नागि ...

सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजली, प्रतीक्षा ग्राहकांची - Marathi News | Decorative materials fill the market, waiting for customers | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजली, प्रतीक्षा ग्राहकांची

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी भक्तगण आतूर झाला आहे. आठवडाभराची प्रतीक्षा असली तरी लाडक्या बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. गतवर्षीपासून थर्माकोल, प्लास्टिक बंदी असली तरी त्याला पर्यायी सजावटीच्या वस्तू बाजारात उपलब्ध असून, विविध ...

जिल्ह्यात चर्चांना उधाण; राजकीय हवा तापली - Marathi News | Churches in the district; The political air was hot | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जिल्ह्यात चर्चांना उधाण; राजकीय हवा तापली

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील राजकारण विरोधकांच्या भाजप व सेनेमधील संभाव्य प्रवेशाच्या चर्चेमुळे चांगलेच ढवळून निघाले आहे. खासदार नारायण राणे स्वाभिमानसह भाजपमध्ये जाणार का, भास्कर जाधव मातोश्रीवर गेले होते का? ते सेनेमध्ये किवा भाजपमध्ये ...

रत्नागिरी-रायगड जिल्हासीमेवरील वाद संपुष्टात, अडथळा अखेर दूर, बस धावणार - Marathi News | Ratnagiri - dispute over Raigad district ends | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी-रायगड जिल्हासीमेवरील वाद संपुष्टात, अडथळा अखेर दूर, बस धावणार

पोलादपूर (जि. रायगड) येथील रस्ताविषयक अडथळे दूर करण्यासंदर्भात तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली तत्पर निर्णय घेऊन ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळेच कातळी ते पळचील रस्ता वाहतुकीत ...

दरड कोसळल्या; कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या रद्द - Marathi News | Cramps fall; Trains on Konkan Railway canceled | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दरड कोसळल्या; कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या रद्द

पाडी - कुलशेखर भागात दरडी कोसळल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या आठ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर या मार्गावरील ३ गाड्या अन्य मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत. ही माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. रद्द करण्यात आलेल्या गाड्या ...

चिपळुणात बांधकामे हटवण्यास अजूनही विरोध - Marathi News | Still opposed to deleting the construction in the clay | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात बांधकामे हटवण्यास अजूनही विरोध

मुंबई - गोवा महामार्गावरील चौपदरीकरणांतर्गत येणाऱ्या रस्त्यालगतची शहरातील प्रांत कार्यालयाशेजारील झाडे काढण्यासाठी सुरुवात झाली आहे. मात्र, संपादीत जागेतील बांधकामे काढण्यास नागरिकांनी विरोध केला. पावसाळा व गणेशोत्सवानंतर बांधकामे काढावी, अशी मागणी क ...

निर्दोष सुटल्यानंतर मनाई आदेशाचा भंग, ४० जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Violation of the Prohibition Order upon acquittal | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :निर्दोष सुटल्यानंतर मनाई आदेशाचा भंग, ४० जणांविरोधात गुन्हा दाखल

न्यायालयाने निर्दोष ठरविल्यानंतर मुन्ना देसाईसह ११ संशयितांना रत्नागिरीच्या कारागृहातून हातखंबा येथे परत नेले जात होते. मात्र, मारूती मंदिरच्या पुढे बॅँक आॅफ इंडियासमोरील रस्त्यावर रॅली काढून वाहने धोकादायकरित्या हाकली. ...

तीन दिवस सुरू राहणार पिंपळी ब्रेक टेस्ट ट्रॅक - Marathi News | The Pimple Break test track will continue for three days | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तीन दिवस सुरू राहणार पिंपळी ब्रेक टेस्ट ट्रॅक

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी अंतर्गत येणारा मौजे पिंपळी (ता. चिपळूण) येथील ब्रेक टेस्ट ट्रॅक आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी लोकमतला सांगितले. ...

पावसातही रत्नागिरीतील पाणीटंचाई स्थिती गंभीर - Marathi News | Ratnagiri water shortage is critical even in the rain | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पावसातही रत्नागिरीतील पाणीटंचाई स्थिती गंभीर

रत्नागिरी जिल्ह्यातील ५०पेक्षा अधिक धरणे भरून वाहात आहेत. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ व पानवल धरणही भरून वाहात आहे. गेला महिनाभर मुसळधार पाऊस झाल्याने सर्व जलाशये भरली तरी रत्नागिरीच्या नळपाणी योजनेला काही पुरेसे पाणी येत नसल्याने रत्नागिर ...