तिवरे येथे धरण फुटून २३ जणांचा मृत्यू झाला, ही घटना अतिशय दुदैर्वी घटना आहे. याबाबत एसआयटीमार्फत चौकशी करून संबंधित दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल. ज्यांची घरे वाहून गेली आहेत, त्यांना चार महिन्यांच्या आत घरे बांधून दिली जातील, ...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण हे फुटलेल्या तिवरे धरणाच्या चक्रव्युहात सापडले आहेत. तिवरे धरणाचे बांधकाम आमदार चव्हाण यांच्याच खेमराज कंपनीने केले असून, तेच या प्रकरणात दोषी असल्याचा आरोप स्थानिक स्तरावर होत आहे. ...
५५ वर्षीय महिलेला तालुक्यातील डोडवली कोंडवी येथे शेतात एकटी काम करत असल्याचे पाहून एच एनर्जी कंपनीच्या पाईपलाईनसाठी असलेल्या मुळच्या मुझफ्फरनगर बिहार येथील टुनटुन कुमार नामक कर्मचाऱ्याने बलात्कार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुहागर पोलीस ...
मुंबईत सोमवारी रात्री पावसाने कहर केला आणि पुढील २४ तास कोकण रेल्वेची वाट बिकट करून टाकली. मंगळवारी दुपारपर्यंत कोकण रेल्वेची धाव पनवेलपर्यतच होती. कोकण रेल्वे मार्गावरील ४ महत्वाच्या गाड्या मंगळवारी रद्द करण्यात आल्या. ...
भरणे येथील जगबुडी नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पूलाच्या जोडरस्त्याला शनिवारी मोठ-मोठी भगदाडे पडली होती. नवीन पुलाच्या जोडरस्त्याची झालेली दुर्दशा पाहून जनप्रक्षोभ उसळला होता. यामुळे महामार्ग बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी पुलाच्या जोडरस्त्याच्या दुरुस ...
जागोजागी कोसळलेल्या मिऱ्या येथील सागरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची दुरुस्तीच झालेली नाही. त्यामुळे मिऱ्यावासीय भीतीच्या वातावरणात आहेत. त्यातच येत्या ४ जुलै रोजी दुपारी १२.३७ वाजता सागराला येणाऱ्या उधाणाच्या भरतीचा तडाखा मिऱ्या गावाला बसण्याची भीती आहे ...
लांजा पंचायत समितीच्या शिक्षण विभागामध्ये शालेय पोषण आहारा अधिक्षक संतोष गोपीनाथ कठाळे यांनी सुमारे ११,२१,३२७ रुपयांची अनियमितता केल्याचे चौकशीमध्ये स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी आंचल गोयल कठाळे यांच्यावर काय का ...