मुंबईमधून येताना या क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांनी स्वत: सोबत त्यांनी पाळलेले श्वान, मांजरी देखील आणली आहेत. या क्वारंटाईन लोकांच्या खाण्या-पिण्या सोबतच या श्वान व मांजराच्या खाण्यापिण्याची मिजास अधिकाऱ्यांना पुरवावी लागत आहे. ...
तत्काळ कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी इमारत रिकामी केली़ त्यानंतर ते सर्वजण जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांची भेटले़ बने यांनी संपूर्ण इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश दिले़ संपूर्ण इमारत निर्जंतुकीकरण करण्यात आली़ त्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी क ...
रत्नागिरी : जिल्ह्यातील रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यातील ८ जणांचे रविवारी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. रत्नागिरीत आढळलेल्या चौघांपैकी दोन महिला ... ...
त्यानंतर कदम यांच्या नातेवाईकांनी पोलिसांसोबत विन्हेरे येथील जंगल गाठले. या ठिकाणी आढळून आलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. मात्र, तो मृतदेह सदाशिव कदम यांचाच असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी ओळखले. ...
लॉकडाऊनमुळे रत्नागिरी शहरातील एमआयडीसी भागात अडकलेल्या तामिळनाडू, कर्नाटक राज्यातील मुले आता आपल्या राज्यात परत जाण्यासाठी उतावीळ झाली आहेत. शनिवारी सुमारे १५० मुलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ हस ...
रत्नागिरी जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा आकडा वाढत असतानाच जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी निगेटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे जिल्हावासियांना काहीसा दिलासा मिळत आहे. ...
सर्व पदवी व पदव्युत्तर कोर्सच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा या दिनांक १ जुलै ते ३० जुलै या दरम्यान घेण्यात येतील असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी सांगितले. ...