एका बाजूला निवडणूक प्रचाराचा जोर वाढत असताना दुसरीकडे उन्हाचा कडाकाही वाढू लागला आहे. त्यामुळे प्रचाराच्या ताणामुळे आधीच घामाघूम झालेले नेते आणि कार्यकर्ते आता उन्हाच्या तडाख्यानेही हैराण झाले आहेत. अर्थात हा प्रचाराचा शेवटचाच आठवडा असल्याने सर्वच उम ...
विधानसभा निवडणुकीची धामधूम अंतिम टप्प्यात असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांमधील सेनेविषयीची नाराजी आता उघड होऊ लागली आहे. यातूनच येथील उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांच्या घरी चक्क राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारार्थ रात्री बैठक घेण्यात आली. ...
हवेतील आर्द्रतेमुळे घाम खूप येतो. त्याने शरीरातील पाणी कमी होते आणि त्यामुळे डीहायड्रेशन (निर्जलीकरण) होते. डीहायड्रेशनमुळे उष्माघाताची शक्यता वाढते. थकवा येणे, ताप येणे, चक्कर येणे अशी उष्माघाताची लक्षणे आहेत. ...
कोकणातून मुंबईत गेलेला माणूस असुरक्षित असतो. त्यामुळे तो शिवसेनेसारख्या संघटनांना पकडून राहतो. या प्रभावाचा वापर करून तो गावातील लोकांची मंत्रालयातील कामे करतो. ...
आपल्या कार्यालयातील सहकारी महिलेवर प्राणघातक हल्ला करून त्या महिलेच्याच घरात हल्लेखोराने आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी रत्नागिरी शहरातील बंदर रोड येथे घडली. ...
चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उभारण्यात आलेल्या विज्ञाननिष्ठ वीरपुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या काव्यशब्दशिल्पचा अनावरण सोहोळा रविवारी सायंकाळी पतित पावन मंदिराचे विश्वस्त उन्मेष ...
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळेपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भंडारपुळे गावातील नांदेश्वर येथे शनिवारी पशुबळीचा प्रकार उधळून लावण्यात आला. याप्रकरणी देवरुख येथील तिघांना व जाकादेवीतील एकाला अटक करण्यात आली आहे. ...