मुंबई, पुणे ही दोन शहरे आरोग्याच्या दृष्टीने सध्या हाय अर्लटवर असल्याने कोरोनाचा परिणाम ग्रामीण भागावरही होऊ लागला आहे. वेळास कासव महोत्सवाला पुण्यातील पर्यटकांचा ओघ मोठा असतो. सध्याची स्थिती आणखी काही दिवस अशीच कायम राहिल्यास पर्यटक पाठ फिरवण्याची भ ...
रत्नागिरी शहराला दररोज १६ ते २० दशलक्ष लीटर पाण्याची गरज आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पानवल धरणातील साठा संपुष्टात आला असला तरी शीळ धरणात मुबलक पाणीसाठा आहे. ही स्थिती यावर्षीचीच नाही तर दरवर्षी शहरासाठी शीळ धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतो. ...
चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा विषय चांगलाच गाजत आहे. केंद्राच्या उद्घाटनाची तारीख अजून निश्चित होत नसतानाच सांस्कृतिक केंद्रात बसविण्यात आलेल्या खुर्च्यांच्या वाढीव दराचा मुद्दा गाजत आहे. वाढीव दराच्या निषेधार्थ गुरूवारी सकाळी १०. ...
रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ कासव संवर्धन केंद्राच्या हलगर्जीपणामुळे अनेक निष्पाप कासवांच्या पिल्लांचा जाळीत अडकून मृत्यू झाल्याचे खळबळ उडाली आहे. या केंद्रातील व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे कासव संवर्धन केंद्रच कासवांच्या पिल्लांना किती असुरक्षित बनले ...
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धसका पर्यटकांनी घेतला असल्याने आंतरराष्ट्रीयच नव्हे तर राष्ट्रीय पर्यटनावर परिणाम झाला आहे. एप्रिल व मे महिन्यात सुट्ट्या असल्याने जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात पर्यटक पर्यटनासाठी आवडीनुसार आगाऊ आरक्षण करीत असतात. मात्र, क ...
रत्नागिरी शहर परिसरात कोरोना व्हायरसची नागरिकांना धडकी भरली आहे़ त्यामुळे शहर परिसरातील औषधांच्या दुकानांमधून आरोग्याच्या संरक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या मास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे़ प्रत्यक्षात बाजारात कोणीही मास्क वापरताना दिसत नाही, ही विशेष ब ...
राजापूर तालुक्याच्या पश्चिमेला वसलेल्या आडिवरे गावातील वाडापेठ याठिकाणी श्रीदेवी महाकालीचे पुरातन मंदिर आहे. पालखी विरहीत साजरा होणारा असा कोकणातील हा एकमेव शिमगोत्सव आहे. गुरूवारी (५ मार्च) रात्री या शिमगोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. यावर्षी मोगरे य ...
कार उलटल्याने तालुक्यातील जैतापूर येथील सामजिक कार्यकर्ते, पत्रकार सचिन नरेंद्र नारकर (५0) यांचा अपघातात मृत्यू झाला. दुर्दैवाने रात्री झालेल्या अपघाताची माहिती सकाळी सर्वांना समजली आणि त्यानंतर त्यांना अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढण्यात आले. ...