लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
मत्स्य विभागाची गस्ती नौका काय करीत होती? कडक कारवाई करण्याची मागणी - Marathi News | What were the Fisheries Department patrol boats doing? | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मत्स्य विभागाची गस्ती नौका काय करीत होती? कडक कारवाई करण्याची मागणी

दांडी येथून पारंपरिक गिलनेट प्रकारातील न्हैय मासेमारीस गेलेले महेंद्र पराडकर यांनी मत्स्य विभागास निवेदन सादर करून एलईडी मासेमारी बंद करण्याची मागणी केली आहे. पराडकर निवती दीपस्तंभाजवळील ३० वाव खोल समुद्रात मासेमारीस गेले होते.  ...

रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपाची मदत; चिपळूण नागरीची एक कोटीची मदत - Marathi News |  One crore assistance to Chiplun citizen | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपाची मदत; चिपळूण नागरीची एक कोटीची मदत

चव्हाण म्हणाले की, कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोेठे फटका बसला असून, भविष्यात आणखी भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. गोरगरीब जनतेला अशा परिस्थितीत मदत न मिळाल्यास मोठी अडचण न ...

coronavirus : कोकणातील चाकरमान्यांना गावी पाठवण्याबाबत मंत्री उदय सामंत यांचे मोठे विधान, म्हणाले... - Marathi News | coronavirus: Minister Uday Samant's big statement about sending workers to the village in Konkan, said ... BKP | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :coronavirus : कोकणातील चाकरमान्यांना गावी पाठवण्याबाबत मंत्री उदय सामंत यांचे मोठे विधान, म्हणाले...

नोकरीधंद्यानिमित्त मुंबईत स्थायिक झालेल्या चाकरमान्यांचेही लॉकडाऊनमुळे हाल होत आहेत. ...

.....त्यामुळेच रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त ठरला ! - Marathi News | That is why the district has become corona free | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :.....त्यामुळेच रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त ठरला !

लॉकडाऊनची अंमलबजावणी जनतेकडून करण्यात येत आहे़ लॉकडाऊनकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवरही पोलीस यंत्रणेकडून कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे़  मात्र, शासनाला सहकार्य करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. ...

चिपळुणातील वाशिष्ठी पुलाचे काम पुन्हा सुरू - Marathi News | Resumption of work on Vashishti bridge at Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणातील वाशिष्ठी पुलाचे काम पुन्हा सुरू

परशुराम ते आरवली दरम्यानच्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू होते. त्यातच आता कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने महिनाभर हे काम बंद ठेवण्यात आले होते. परंतु, पावसाळ्यात ही कामे आणखी गुंतागुंतीची व अडचणीची ठरू शकतात. ...

coroana in ratnagiri -कोरोनामुक्तांना निरोप देताना रूग्णालय हसलं - Marathi News | coroana in ratnagiri - The hospital smiled while saying goodbye to corona | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :coroana in ratnagiri -कोरोनामुक्तांना निरोप देताना रूग्णालय हसलं

रूग्ण बरे होऊन घरी जाताना रूग्णांसोबतच रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका खुश होतातच. पण निरोप द्यायला ते दारापर्यंत आले तर... त्यांनी जाता जाता पुष्पगुच्छ हातात ठेवला तर... सगळं वातावरणच बदलून जातं. आज शनिवारी रत्नागिरी जिल्हा रूग्णालयातच अ ...

corona in ratnagiri: रत्नागिरीनजीक बुडून दोघांचा मृत्यू - Marathi News | corona in ratnagiri: Both drowned near Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :corona in ratnagiri: रत्नागिरीनजीक बुडून दोघांचा मृत्यू

सांडेलावगण-कासारी ग्रुप ग्रामपंचायत विभागातील खाडीवर कालवे काढण्यासाठी गेलेल्या चाफेरी गावच्या दोन ग्रामस्थांचा पाण्याचा अंदाज न आल्याने खाडीमध्ये ओहोटीच्या प्रवाहात वाहत जाऊन बुडून मृत्यु झाला. त्यापैकी एका ग्रामस्थाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या मृत ...

CoronaVirus: 'त्या' बाळाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला अन् जिल्हा कोरोनामुक्त झाला - Marathi News | CoronaVirus six month old babies covid 19 report comes negative makes ratnagiri corona free | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :CoronaVirus: 'त्या' बाळाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला अन् जिल्हा कोरोनामुक्त झाला

रत्नागिरीत एकही कोरोनाबाधीत रुग्ण नाही ...

आगीत ६०० जनावरांचा चारा जळून खाक - Marathi News | Fierce fire at Goshala fodder depot in Khed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आगीत ६०० जनावरांचा चारा जळून खाक

अचानक लागलेल्या आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्याआधीच संपूर्ण चार जळून खाक झाला. संपूर्ण चाराच जळून खाक झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...