त्या दोघांची चौकशी केली असता दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली आहे. हे गुन्हे करण्यासाठी त्यांना अन्य तीन साथीदारांनी मदत केल्याचीही कबुली त्यांनी दिली. ...
सुभाष देसाई म्हणाले की, उद्योग विभागाकडून ज्या मागण्या येतात त्यावर सकारात्मक निर्णय घेतले जातात. तरी औद्योगिक विस्तारात पर्यावरणाचा विचार होईल याची काळजी उद्योजकांनी घ्यावी. औद्योगिक विकास आणि पर्यावरण संवर्धन असणारा मजबूत महाराष्ट्र घडवला जावा अशी ...
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी याबाबत सादियाशी दूरध्वनीवर संपर्क केला व त्यांची परिस्थिती जाणून घेतली त्यांचा सुट्ट्यांचा कालावधी किमान एक महिना वाढवावा व त्यांना लवकरात लवकर भारतात आणण्याच्या दृष्टीने चीन मधील भारतीय दूतावासा सोबत पत्रव्यवहार आपण करू व ल ...
यामुळे एका माणसाची बचत होणार आहे. नूतन गाड्या प्रत्यक्षात दाखल झाल्या आहेत. ओला कचरा, सुका कचरा व घातक कचरा अशा तीन प्रकारात कचरा घेतला जाणार आहे. नागरिकांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. ...
रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात कशेडी घाटाच्या पायथ्याशी बोगद्याचे काम वेगात सुरू आहे. कशेडीकडून पोलादपूरच्या दिशेने पावणेदोन ... ...
गोवंश हत्या व विनापरवाना जनावरांची वाहतूक रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून, त्यासाठी अतिरिक्त २५ पोलिसांची तुकडी नेमण्यात आली आहे. शिवाय १० ठिकाणी नव्याने चौकी तयार केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदे ...
देशांतर्गत पर्यटनालाही भरपूर वाव आहे. उत्तरेतील अनेक पर्यटक गोव्यात हमखास जातातच. त्यांना कोकणात वास्तव्यासाठी आकृष्ट केले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी केले. ...
रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी माघी गणेशोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला. त्यानिमित्ताने विविध गणेश मंडळांनी श्रीगणेशमुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. गणपतीपुळे येथे माघी गणेशोत्सवानिमित्त यात्रा असल्याने दर्शनासाठी विशेष गर्दी झाली होती. ...