लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

CoronaVirus Lockdown : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आंबा खरेदी, विक्री - Marathi News | Purchase, sale of mangoes in the premises of the Agricultural Income Market Committee | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :CoronaVirus Lockdown : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आंबा खरेदी, विक्री

खुल्या बाजारातील आंबा विक्रीला मर्यादा आल्याने आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात २३ एप्रिलपासून दुपारी ३ वाजल्यापासून आंब्याची खरेदी विक्री करण्याचा निर्णय घेण् ...

CoronaVirus Lockdown : आंबा बागायतदारांना दिलासा; धावणार स्पेशल पार्सल ट्रेन - Marathi News | Relaxing Mango Gardeners; Special parcel train to run | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :CoronaVirus Lockdown : आंबा बागायतदारांना दिलासा; धावणार स्पेशल पार्सल ट्रेन

कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून कोकण रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी आपली सेवा सुरू ठेवली आहे. आता कोकण रेल्वे मार्गावर स्पेशल पार्सल ट्रेन चालवण्या ...

corona virus - कोरोनाबाधीत रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटीव्ह, २७ संशयितांना दिलासा - Marathi News | corona virus - Second report of coronary artery negative, relieves 2 suspects | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :corona virus - कोरोनाबाधीत रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटीव्ह, २७ संशयितांना दिलासा

कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव आणि वाढलेला लॉकडाऊन या वातावरणात रत्नागिरीला दुहेरी दिलासा मिळाला आहे. राजीवडा येथील कोरोनाबाधीत रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटीव्ह आला असून, त्यासोबत एकूण २७ संशयितांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ...

राजापुरात पिसाळलेल्या कोल्ह्याने घेतला ग्रामस्थांना चावा - Marathi News | Bite the villagers in Rajapur with a fox | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजापुरात पिसाळलेल्या कोल्ह्याने घेतला ग्रामस्थांना चावा

राजापूर : तालुक्यातील दळे गावातील सडेवाडी मार्गी तळे, गिरकर वाडी, लासे वाडी येथील सहा ते सात जणांना कोल्ह्याने चावा ... ...

अन्नधान्य घेऊन मालगाडी आली रत्नागिरीत; कोकण रेल्वेतून आले २,६५५ टन धान्य - Marathi News | From Konkan Railway, 5 tonnes of grain came | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अन्नधान्य घेऊन मालगाडी आली रत्नागिरीत; कोकण रेल्वेतून आले २,६५५ टन धान्य

कोरोनामुळे देशातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली असताना सर्वसामान्यांपर्यंत अन्नधान्य पोहोचविण्यात कोकण रेल्वे महत्वाची भूमिका बजावत आहे. अन्नधान्य भरलेली ४२ वॅगनची मालगाडी रत्नागिरीमध्ये शुक्रवारी दाखल झाली आहे. ...

घराबाहेर न पडण्याचे आवाहन विनाकारण घराबाहेर पडलात तर कारवाई होणारच - Marathi News | The call to leave the house without leaving the house without reason will be action | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :घराबाहेर न पडण्याचे आवाहन विनाकारण घराबाहेर पडलात तर कारवाई होणारच

रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांविरोधात रत्नागिरी पोलिसांनी कडक धोरण स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. वाहनचालकांबरोबरच सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर ... ...

संचारबंदीतही वाळू उपसा - चिपळुणातील गोवळकोट परिसरात बेकायदा वाळू उपसा - Marathi News | Illegal sand mills in Golcot area of Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :संचारबंदीतही वाळू उपसा - चिपळुणातील गोवळकोट परिसरात बेकायदा वाळू उपसा

या बोटींची पाहणी केली असता त्यामध्ये वाळूचा साठा दिसून आला. मात्र, या बोटीही बेवारस असल्याचे दिसून आले. त्यामुळे कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, पथकाने या सर्व बोटी पाण्यात बुडविल्या. गोवळकोट भागात महसूल विभागाने केलेली ही सर्वात मो ...

रत्नागिरीकरांना दिलासा, ३२ अहवाल निगेटिव्ह; - संगमेश्वरातील ९ जण - कळंबणीतील २३ जण - Marathi News | Relief to Ratnagiri, 1 Report Negative | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीकरांना दिलासा, ३२ अहवाल निगेटिव्ह; - संगमेश्वरातील ९ जण - कळंबणीतील २३ जण

खेड तालुक्यातील अलसुरे भागात कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाल्याने हा तालुका ह्यडेंजर झोनह्णमध्ये आहे. त्यामुळे तालुक्यातील यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या रूग्णांना तालुक्यातील कळंबणी रूग्णालयात ठेवण्यात आले आहे. या सर्वांचे स् ...

तीन दिवस वाट पाहिल्यानंतर रत्नागिरीकरांना मिळणार आनंदाची माहिती- काय काय मिळणार सवलती? - Marathi News |  What are the discounts? | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तीन दिवस वाट पाहिल्यानंतर रत्नागिरीकरांना मिळणार आनंदाची माहिती- काय काय मिळणार सवलती?

जिल्हाअंतर्गत काम सुरू करताना कामगारांचे स्थलांतर करून दिले जाणार नाही. त्या-त्या ठिकाणच्या कामगारांकडून ही कामे करून घेतली जाणार आहेत. तसेच दुकानं सुरू केली असली तरी घरपोच सुविधेवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे २० तारखेनंतर टाळेबंदीतून जिल्ह्याला काही ...