चिपळूण तालुक्यातील वाघिवरे येथील झावरी नदीच्या पात्रात रुमानी बंदराजवळ आंघोळीसाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. ...
खुल्या बाजारातील आंबा विक्रीला मर्यादा आल्याने आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात २३ एप्रिलपासून दुपारी ३ वाजल्यापासून आंब्याची खरेदी विक्री करण्याचा निर्णय घेण् ...
कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून कोकण रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी आपली सेवा सुरू ठेवली आहे. आता कोकण रेल्वे मार्गावर स्पेशल पार्सल ट्रेन चालवण्या ...
कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव आणि वाढलेला लॉकडाऊन या वातावरणात रत्नागिरीला दुहेरी दिलासा मिळाला आहे. राजीवडा येथील कोरोनाबाधीत रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटीव्ह आला असून, त्यासोबत एकूण २७ संशयितांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ...
कोरोनामुळे देशातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली असताना सर्वसामान्यांपर्यंत अन्नधान्य पोहोचविण्यात कोकण रेल्वे महत्वाची भूमिका बजावत आहे. अन्नधान्य भरलेली ४२ वॅगनची मालगाडी रत्नागिरीमध्ये शुक्रवारी दाखल झाली आहे. ...
रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांविरोधात रत्नागिरी पोलिसांनी कडक धोरण स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. वाहनचालकांबरोबरच सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर ... ...
या बोटींची पाहणी केली असता त्यामध्ये वाळूचा साठा दिसून आला. मात्र, या बोटीही बेवारस असल्याचे दिसून आले. त्यामुळे कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, पथकाने या सर्व बोटी पाण्यात बुडविल्या. गोवळकोट भागात महसूल विभागाने केलेली ही सर्वात मो ...
खेड तालुक्यातील अलसुरे भागात कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाल्याने हा तालुका ह्यडेंजर झोनह्णमध्ये आहे. त्यामुळे तालुक्यातील यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या रूग्णांना तालुक्यातील कळंबणी रूग्णालयात ठेवण्यात आले आहे. या सर्वांचे स् ...
जिल्हाअंतर्गत काम सुरू करताना कामगारांचे स्थलांतर करून दिले जाणार नाही. त्या-त्या ठिकाणच्या कामगारांकडून ही कामे करून घेतली जाणार आहेत. तसेच दुकानं सुरू केली असली तरी घरपोच सुविधेवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे २० तारखेनंतर टाळेबंदीतून जिल्ह्याला काही ...