रत्नागिरी-नागपूर महामार्ग क्रमांक १६६च्या चौपदरीकरणासाठी आवश्यक जमिनीचे, मालमत्तांचे मूल्यांकन अद्याप पूर्ण झालेले नाही. अनेक बांधकामांची मूल्यांकने न झाल्याने महामार्गाचे काम रखडले आहे. ...
‘मी भारताचा प्रामाणिक नागरिक असून, विनापरवाना वाहन चालविणार नाही. रस्त्यावर थुंकणार नाही. विनाकारण हॉर्न वाजविणार नाही. वयस्कर व्यक्तींना मदत करीन. स्वच्छता राखीन’, अशी प्रतिज्ञा कोल्हापूर शहरातील अडीच हजार विद्यार्थ्यांनी केली आहे. रोटरी क्लब आॅफ को ...
झालाच पाहिजे ... झालाच पाहिजे ... ग्रीन रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा देत शनिवारी प्रकल्प समर्थकांनी रिफायनरी प्रकल्पासाठी एल्गार पुकारला आहे. आम्हाला ग्रीन रिफायनरी प्रकल्प हवा आहे, तो आम्हाला मुख्यमंत्र्यांनी द्यावा, अशी मागणी करत ...
रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे गावी एका शाळकरी मुलाचा खून झाला आहे. शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही बाब उघड झाली आहे. याच भागातील एक १४ वर्षीय मुलगा गेले आठ दिवस बेपत्ता आहे. सापडलेला मृतदेह पूर्णपणे सडला असल्याने त्याची ओळख पटलेली नाही. मात् ...
रत्नागिरी शहरातील नॅशनल मोबाईल दुकानाचे मालक मनोहर सखाराम ढेकणे यांच्यावर त्याच्या घराखालीच कारमधून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. यामध्ये त्यांच्या पोटाला गोळी लागल्याने त्यांना जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे. ...