रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील तपासणी केंद्रातून मंगळवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात आणखीन ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४९३ इतकी झाली आहे. तर मंगळवारी आणखीन दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतां ...
बंदुकीची सफाई करताना चुकून गोळी सुटून गोळीतील छररे थेट कंबर आणि खांद्यात घुसून एकजण जखमी झाल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथे घडली. यातील जखमी संतोष नारायण लोंढे (३६, रा. तिवंडेवाडी, शिरगाव) यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात ...
रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने आणखी दोघांचा बळी घेतल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूची एकूण संख्या २१ झाली आहे़ तर ४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले़. ...
कोरोनाची तपासणी झालेली असतानाही प्रशासनाला पूर्व कल्पना न देता कामगारांना हॉटेलमध्ये आश्रय देणाऱ्या जयगड येथील तीन हॉटेल व्यावसायिकांवर जयगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर कामगारांचे केस कापणाऱ्या एका सलून व्यावसायिकावरही गुन्हा दाखल केला आहे़ ...
लॉकडाऊनच्या काळातच आलेल्या राजापूरच्या गंगेचे शनिवारी रात्री ६७ दिवसांनी अंतर्धान पावली मात्र, गंगा आगमनानंतर प्रदीर्घ काळ भाविकांना स्नानाची पर्वणी साधता आलेली नाही. ही घटना गंगेच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच घडली आहे. ...
मासे गरवण्यासाठी गेलेल्यांपैकी एकजण बुडाल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमाराला जयगड येथे घडली होती. या युवकाचा मृतदेह सोमवारी सकाळी तेथूनच १०० मीटरच्या परिसरात आढळून आला. वीरांची विलास खापले (१८, रा. पन्हळी, जयगड) असे बुडालेल्या युवकाचे न ...
भारत- चीन यांच्या सैनिकांमध्ये लडाख सीमेवर सुरू असलेल्या चकमकीत सीमेवर तैनात असलेले २० भारतीय जवान शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर खेड शहरातील शहरातील तीनबत्ती नाका येथे मनसेतर्फे निषेध करण्यात आला. यावेळी चीनच्या राष्ट्र ध्वजाची होळी करून चीनच्या विरो ...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे सातत्य कायम असून, सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू लागला आहे. जिल्ह्यात २४ तासात ११२.७८ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस झाला असून, राजापुरात सर्वाधिक १९० मिलिमीटरची नोंद झाली आहे. ...