अरबी समुद्र व उत्तर महाराष्ट्राच्या परिसरात झालेल्या चक्राकार वाऱ्यामुळे कोकणात वादळी वाऱ्यासह धुवाँधार पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे कोसळली, विद्युत खांब उन्मळून पडले आहेत. ...
सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राजापुरातील अर्जुना नदीसह कोदवली नदीचे पाणी वाढले आहे. तर खेडमधील जगबुडी आणि चिपळुणातील वाशिष्टी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. ...
रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया सुरु झाली असून, सुमारे ९०० शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत़ केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या बदल्या बुधवारी होणार आहेत़ कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शिक्षकांच्या जिल्हांतर्ग ...
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ... ...
निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना देण्यात आलेल्या भरपाईबद्दल भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी निषेध म्हणून मुख्यमंत्री यांना देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपारी आणि नारळाची रोपे आणि भरपाईची रक्कम देऊ केली. ...
कर्ला - आंबेशेत गावातील मिरवणुकीने न नेता साधेपणाने नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या ३३ वर्षांची देखण्या मिरवणुकीची परंपरा यंदा कोरोनामुळे खंडित होणार आहे. ...
बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकणाने बाजी मारली. राज्यात कोकण बोर्डाचा सर्वाधिक ९८.७७ टक्के इतका निकाल लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा एकूण निकाल ९८.२९ टक्के तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९८.९३ टक्के लागला आहे. ...
तब्बल सोळा तासांनंतर अपघातग्रस्त रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा संबंधित रुग्णावर त्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू झाले. ...