Corona vaccine Ratnagiri -कोविशिल्ड या कोरोनावरील लसीचा प्रारंभ सकाळी ८ वाजता जिल्ह्यात शनिवारी करण्यात आला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयासह जिल्ह्यातील दोन उपजिल्हा रुग्णालये आणि दोन ग्रामीण रुग्णालये इथल्या प्रत्येकी १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दे ...
Bird Flu Ratnagiri- दापोली आणि गुहागरपाठोपाठ रत्नागिरी शहरात दोन दिवसात तीन मृत पक्षी आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे तीनही मृत पक्षी तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली. प ...
Uday samant Ratnagiri-रत्नागिरी जिल्हा ॲग्रिकल्चर झोनमध्ये आल्यामुळे जिल्ह्यातील नगर पंचायत व नगरपरिषद वगळून नवीन बांधकामाला निर्बंध घालण्यात आल्याने १,४०१ गावांचा विकास खुंटणार होता. रिझनल प्लॅन होत नाही, तोपर्यंत ॲग्रिकल्चर झोनला तात्पुरती स्थगिती ...
Fire Chiplun Ratnagiri- खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील दुर्गा केमिकल या कंपनीत बुधवारी सायंकाळी ३.३० वाजता अचानक भीषण आग लागली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ...
Corona vaccine Ratnagiri-रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रत्यक्ष कोरोना लसीकरणाच्या सुयोग्य नियोजनासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले-गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली रंगीत त ...
Highway Ratnagiri- मुंबई-गोवा महामार्गावर आरवली ते वाकेड या सुमारे ९१ किलोमीटर काम बराच काळ रखडले आहे. त्यामुळे हे काम पूर्ण होण्यास आता डिसेंबर २०२२ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी या ...
Bird Flu Ratnagiri- दापोलीत काही दिवसांपूर्वीच डम्पिंग ग्राउंड परिसरात पाच कावळे मृतावस्थेत आणि त्याच दिवशी संध्याकाळी सबा कॉम्पेल्क्स काळकाई कोंड दापोली येथे सापडलेल्या मृत कावळ्यानंतर आता रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास शहरातील बुरोंडी नाका परि ...
Bird Flu in Maharashtra: परभणी तालुक्यातील मुरुंबा येथे एका पोल्ट्री फार्ममध्ये दोन दिवसांपूर्वी 800 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. या कोंबड्या बर्ड फ्लूनेच दगावल्याने निष्पन्न झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बर्ड ...
Narayan Rane News : रा ज्य सरकारने माझी सुरक्षा काढून घेतली याबद्दल माझी काेणतीच तक्रार नाही. माझ्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे. पण माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल ...