शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

स्वच्छ भारत अभियान : देवरूखात साकारणार सेंद्रीय खत निर्मिती प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 1:23 PM

यामुळे एका माणसाची बचत होणार आहे. नूतन गाड्या प्रत्यक्षात दाखल झाल्या आहेत. ओला कचरा, सुका कचरा व घातक कचरा अशा तीन प्रकारात कचरा घेतला जाणार आहे. नागरिकांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

ठळक मुद्दे- नवीन घंटागाड्या दाखल झाल्याने कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार - नागरिकांना आवाहन

देवरूख : देवरूख नगरपंचायतीला स्वच्छ भारत अभियानांतर्गत ३ घंटागाड्या उपलब्ध झाल्या असून, गाड्या देवरूख शहरात दाखल झाल्या आहेत. ही वाहने २६ जानेवारीपासून नागरिकांच्या सेवेत दाखल झाल्यामुळे देवरूखच्या कचºयाचा प्रश्न मार्गी लागण्यास हातभार लागला आहे. या कचºयावर प्रक्रिया करून सेंद्रीय खत निर्मितीचा प्रकल्प देवरूख नगरपंचायतीतर्फे लवकरच साकारला जाणार आहे.देवरूख शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नगरपंचायतीमार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. शहरातून कचरा गोळा करण्याठी सध्या ४ घंटागाड्या व १ ट्रॅक्टर कार्यरत आहे. शहराचा विचार करता या वाहनांची संख्या अपुरी पडत होती. हीच गरज ओळखून देवरूख नगर पंचायत प्रशासनाने १८ लाख रूपये कि मतीची तीन वाहने खरेदी केली आहेत. ही वाहने देवरूखनगरीत दाखल झाली आहेत.नवीन घंटागाडीची कचरा वाहून नेण्याची क्षमता एक टन इतकी आहे. गाडीतील कचरा हायड्रोलिक पध्दतीने बाहेर टाकला जातो. यामुळे एका माणसाची बचत होणार आहे. नूतन गाड्या प्रत्यक्षात दाखल झाल्या आहेत. ओला कचरा, सुका कचरा व घातक कचरा अशा तीन प्रकारात कचरा घेतला जाणार आहे. नागरिकांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. 

८५ लाखांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पांतर्गत ३ घंटागाड्या, ५ हजार स्वेकर फुटाची बंदिस्त इमारत, एक शेडर मशीन, एक बेलिंग मशीन, क्रशिंग मशिन, वेविंग मशीन, ९ कंपोस्ट पीठ, पशुकार्ट मंजूर झाले आहे.- मृणाल शेट्ये, नगराध्यक्ष

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान