शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

रत्नागिरी जिल्ह्याला दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’; नागरिकांना सतर्कतेच्या सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 15:52 IST

हवेमध्ये कमालीचा गारवा, नागरिकांना दिलासा

रत्नागिरी : जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीपासून मुसळधार काेसळणाऱ्या पावसाचा जाेर रविवारी सकाळपासूनच कमी झाला हाेता. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला हाेता. रविवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी ७०.१३ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली आहे. जिल्ह्यात पावसाचा जाेर ओसरला असला तरी हवामान खात्याने साेमवारी व मंगळवारी ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला आहे.गेल्या पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून पुन्हा सुरुवात केली आहे. मुसळधार काेसळणाऱ्या पावसाची दाेन दिवस संततधार सुरु हाेती. हवामान खात्याने २७ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, रविवारी ‘रेड अलर्ट’ जाहीर केला हाेता. मात्र, रविवारी सकाळपासूनच मुसळधार काेसळणाऱ्या पावसाचा जाेर ओसरला हाेता. सकाळी एखादी सर काेसळल्यानंतर दुपारी पावसाचा जाेर वाढला हाेता. मात्र, काही वेळातच हा जाेर कमी झाला. सरीवर काेसळणाऱ्या पावसामुळे हवेमध्ये मात्र कमालीचा गारवा आला हाेता. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला हाेता.हवामान खात्याने साेमवारी व मंगळवारी जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला असून, जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस