शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रत्नागिरी लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी एकच अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 17:37 IST

रत्नागिरी : अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी शकील अब्दुल करीम सावंत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून ...

रत्नागिरी : अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी शकील अब्दुल करीम सावंत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला, अशी माहिती रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. पहिल्याच दिवशी ७ व्यक्तींकडून १८ अर्जांची खरेदी करण्यात आली आहे.लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे. १२ ते १९ एप्रिल या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह असल्याने त्यांच्या दालनात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. उमेदवारासह पाच व्यक्तींनाच अर्ज दाखल करण्यासाठी या दालनात येता येणार आहे.पहिल्याच दिवशी शकील अब्दुल करीम सावंत या अपक्ष उमेदवाराने आपला अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याकडे दाखल केला. यावेळी सावंत यांच्यासोबत चिपळूणचे ॲड. ओवेस पेचकर तसेच अन्य समर्थक उपस्थित होते.अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांकडून किंवा त्यांच्या समर्थकांकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या आदेशानुसार या परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४