शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

जेईई, नीट प्रशिक्षण कोर्सेससाठी एक कोटी रुपये, पालकमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

By अरुण आडिवरेकर | Updated: July 25, 2024 17:48 IST

'रत्नागिरीत झालेल्या शैक्षणिक क्रांतीमुळे रोजगार निर्मितीत निश्चितपणे वाढ होणार'

रत्नागिरी : शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राप्रमाणेच जेईई आणि नीट प्रवेश परीक्षांकरिता प्रशिक्षण कोर्सेस सुरू करावेत, त्यासाठी एक कोटी रुपये दिले जातील, अशी घोषणा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी केली.रत्नागिरी पंचायत समिती, दामले विद्यालय आणि नगरपरिषद अंतर्गत सर्व शाळांच्या संयुक्त विद्यमाने स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात शिक्षण सप्ताह सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, योजना शिक्षणाधिकारी किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी भिकाजी कासार, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, गटशिक्षणाधिकारी सुनील पाटील, राजन शेट्ये, बावा नागवेकर, सुहेल मुकादम उपस्थित होते.मंत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले तारांगण वर्षभरात ५२ हजार विद्यार्थ्यांनी पाहिले आहे. याच ठिकाणी सायन्स सिटीचे लोकार्पण केले जाईल. रत्नागिरीत झालेल्या शैक्षणिक क्रांतीमुळे रोजगार निर्मितीत निश्चितपणे वाढ होणार आहे. ‘शिक्षण सप्ताह’ या सप्ताहापुरता मर्यादित न ठेवता वर्षभर चालावा. विद्यार्थ्यांना सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रामाणिक काम करावे. शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी शिक्षकच प्रयत्न करत आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे. शासनाच्या निर्णयाचे तंतोतंत पालन शिक्षण विभाग करत आहे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीStudentविद्यार्थीUday Samantउदय सामंत