शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मोदी दहा वर्षे सत्तेत, मग आतापर्यंत काय...; उद्धव ठाकरे यांची भाजपवर कडाडून टीका

By मनोज मुळ्ये | Updated: March 14, 2024 16:26 IST

आम्ही ज्यांच्याशी युती केली होती ती अटलबिहारी वाजपेयी, अडवाणी यांची भाजप होती

गुहागर : गेली दहा वर्षे नरेंद्र मोदी सत्तेत आहेत. पण देश विकसित करण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत पुढच्या निवडणुकीची तारीख देतात. दहा वर्षे ते सत्तेत आहेत, मग आतापर्यंत ते काय गवत उपटत होते का, असा प्रश्न करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे ठाकरे यांची सभा गुरुवारी झाली. यावेळी व्यासपीठावर आमदार भास्कर जाधव, माजी केंद्रीय मंत्री आणि येणा-या लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे यांनी राज्यभर दौरा सुरू केला आहे. बुधवारी ते रत्नागिरी जिल्ह्यात आले. सकाळच्या सत्रात शृंगारतळी तर दुपारच्या सत्रात त्यांनी गुहागर येथे बैठक घेतली.

भाजपचे हिंदुत्त्व शिव्यांचेआम्ही ज्यांच्याशी युती केली होती ती भाजप अटलबिहारी वाजपेयी, अडवाणी यांची भाजप होती. आताची भाजप वेगळी आहे. या भाजपचे हिंदुत्त्व वेगळे आहे. आमचे हिंदुत्त्व ओव्यांचे आहे, तर या भाजपचे हिंदुत्त्व शिव्यांचे आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. भाडोत्री जनता पार्टीसह भाजपचे अनेक उल्लेख त्यांनी केले.

दहा वर्षेत ते सत्तेत राहून ते काय..देश विकसित करायचा आहे, असे ते प्रत्येक निवडणुकीत सांगतात. प्रत्येकवेळी पुढच्या निवडणुकीची तारीख देतात. आतापर्यंत दहा वर्षे ते पंतप्रधान आहेत. अजूनही देश केवळ विकसनशील असेल तर दहा वर्षेत ते सत्तेत राहून ते काय फक्त गवत उपटत आहेत का, असा प्रश्न ठाकरे यांनी केला. भाषणाच्या सुरुवातीला ठाकरे यांनी शिवसेना सोडून गेलेल्या लोकांवर टीका केली. आपला पक्ष, बाप चोरणा-या लोकांना आपले शिवसैनिकच पराभूत करतील, असे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी