शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

आंबा बागेतील दोन नेपाळी भावांचा खून, दुसऱ्या खुनाच्या घटनेने रत्नागिरी हादरली

By मनोज मुळ्ये | Updated: April 30, 2024 16:02 IST

पावस : रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे दोन नेपाळी सख्ख्या भावांचा खून झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीला आली. या दोघांवर ...

पावस : रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे दोन नेपाळी सख्ख्या भावांचा खून झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीला आली. या दोघांवर तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर प्रहार करून आणि डाेक्यात दगड घालून हा खून केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. रत्नागिरी शहरात शनिवारी वाॅचमनचा निर्घृण खून केल्याची घटना ताजी असतानाच खुनाच्या दुसऱ्या घटनेने रत्नागिरी हादरली आहे.रत्नागिरी - पावस मार्गावरील गाेळप येथे मुकादम यांच्या बागेत ही घटना घडली आहे. दाेघे भाऊ सहा महिन्यांपासून बागेत रखवालीचे काम करत हाेते. मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमाराला बागेत दाेघांचे मृतदेह आढळले. दाेन्ही भावांच्या डाेक्यात धारधार शस्त्राने वार करत आणि डाेक्यात दगड घालून खून केल्याचे दिसत हाेते. हा खून साेमवारी रात्री केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.या घटनेची माहिती पाेलिसांना मिळताच पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पाेलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, रत्नागिरीचे पाेलिस उपविभागीय अधिकारी नीलेश माईनकर यांच्यासह पूर्णगड पाेलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच मृतदेहांचा पंचनामा करुन ताे उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. घटनास्थळी श्वान पथकही दाखल झाले आहे. या खुनामागील कारण अद्यापही स्पष्ट झालेले नसून पाेलिस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस