शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

महामार्गावरील खड्डेप्रश्नी मनसेची टाळ मृदुंगाच्या गजरात महाआरती

By अरुण आडिवरेकर | Updated: August 26, 2022 17:01 IST

महामार्गाचे अर्धवट काम आणि पडलेले खड्डे यामुळे वाहने चालविणे मुश्किल झाले

रत्नागिरी : मुंबई - गाेवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शुक्रवारी रत्नागिरी तालुक्यातील पाली (मठ) येथे महामार्गावरच आंदाेलन केले. प्रतिकात्मक गणपती विराजमान करुन पदाधिकाऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात महाआरती केली.मुंबई - गाेवा महामार्गाची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. महामार्गाचे अर्धवट काम आणि पडलेले खड्डे यामुळे वाहने चालविणे मुश्किल झाले आहे. गणेशाेत्सवासाठी मुंबईकर माेठ्या प्रमाणात गावी येणार असून, त्यांचा प्रवास सुखकर हाेण्यासाठी मनसेतर्फे आंदाेलन करण्यात आले. महामार्गावरील पाली (मठ) येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत महाआरती केली.त्यानंतर प्रतिकात्मक गणेशाच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच त्यांना रस्त्याच्या दुरवस्थेबाबत जाब विचारण्यात आला. यावेळी महामार्गाची युद्धपातळीवर डागडुजी करण्याची मनसेच्या दक्षिण रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांनी मागणी केली.जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर, दक्षिण रत्नागिरी संपर्क अध्यक्ष मनीष पाथरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदाेलन करण्यात आले. या आंदाेलनात दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, रत्नागिरी तालुकाध्यक्ष रूपेश जाधव, लांजा तालुकाध्यक्ष मनोज देवरुखकर, राजापूर तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव सहभागी झाले हाेते. तसेच मनकासे जिल्हा चिटणिस सुनील साळवी, रत्नागिरी तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे, महेश मयेकर, लांजा शहर अध्यक्ष दिलीप लांजेकर, महिला शहर अध्यक्ष स्वरा राजेशिर्के, अखिल शाहू, अजिंक्य केसरकर, जयेश फणसेकर, सोम पिलणकर तसेच रत्नागिरी, लांजा, राजापूर येथील अनेक मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गMNSमनसे