शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

गुण कमी पडल्याने आई ओरडली, मुलाने आयुष्यच संपवले; रत्नागिरीतील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 14:27 IST

रत्नागिरी : दहावीच्या घटक चाचणी परीक्षेत कमी गुण पडल्याने आई ओरडल्याच्या रागातून एका १५ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या ...

रत्नागिरी : दहावीच्या घटक चाचणी परीक्षेत कमी गुण पडल्याने आई ओरडल्याच्या रागातून एका १५ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रेहान असलम कापडे (रा. स्वामी समर्थ अपार्टमेंट, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान घडली.याबाबत त्याचा मामा अश्रफ अली ईसाक पागारकर (वय ६५, रा. एमजी रोड, भाजी मार्केट, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यांची बहीण नसरीन अस्लम कापडे यांचा मुलगा रेहान हा शहरातील एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत शिकत होता.त्याला घटक चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याची आई त्याला ओरडली होती. आई ओरडल्याने त्याने रागाच्या भरात खाेलीतील पंख्याला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.