शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

बहुतांश शाळा सुरू झाल्या; पन्नास टक्के बाके रिकामीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 15:30 IST

CoronaVirus Ratnagiri school- पालकांची कोरोनाबद्दलची भीती कमी झाल्याने शाळा सुरू होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, शाळेतील विद्यार्थी उपस्थिती पन्नास टक्केच आहे. जिल्ह्यातील ४५४पैकी ४०८ शाळा सुरू झाल्या आहेत. एकूण ८२ हजार ६९ विद्यार्थी संख्येपैकी ४१ हजार २२५ विद्यार्थी शाळेत उपस्थित राहात आहेत.

ठळक मुद्देबहुतांश शाळा सुरू झाल्या; पन्नास टक्के बाके रिकामीच जिल्ह्यातील ४५४ पैकी ४०८ शाळा सुरू, एकही विद्यार्थी संक्रमित नाही

मेहरून नाकाडेरत्नागिरी : पालकांची कोरोनाबद्दलची भीती कमी झाल्याने शाळा सुरू होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, शाळेतील विद्यार्थी उपस्थिती पन्नास टक्केच आहे. जिल्ह्यातील ४५४पैकी ४०८ शाळा सुरू झाल्या आहेत. एकूण ८२ हजार ६९ विद्यार्थी संख्येपैकी ४१ हजार २२५ विद्यार्थी शाळेत उपस्थित राहात आहेत.विद्यार्थी कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण शून्य असल्याने टप्प्याटप्प्याने शाळेतील उपस्थिती वाढण्याची शक्यता आहे. शासन आदेशानुसार जिल्ह्यातील शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या. कोरोनाच्या भीतीमुळे पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नव्हते.

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील शाळा सुरू होण्याचे प्रमाण चांगले आहे. शिवाय उपस्थितीही लक्षणीय आहे. शहरातील पालक अद्याप मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. त्यामुळे शाळा सुरू होण्याचे प्रमाण वाढले तरी विद्यार्थी उपस्थिती मात्र अजूनही घटलेलीच आहे.संक्रमणाचे प्रमाण शून्य टक्केजिल्ह्यातील शाळा सुरू होऊन एक महिना झाला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता ८ शिक्षक व २ कर्मचारी कोरोनाबाधित सापडले होते. मात्र, महिनाभरात विद्यार्थी संक्रमणाचे प्रमाण शून्य राहिले आहे. त्यामुळे पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. ४६ शाळांमध्ये मात्र अद्याप ऑनलाईनच अध्यापन सुरू आहे.

कोरोनामुळे शासनाच्या नियमावलींचे पालन करूनच अध्यापन सुरू आहे. शाळादेखील विद्यार्थ्यांचे तापमान व ऑक्सिजन मात्रा तपासूनच विद्यार्थ्यांना वर्गात घेत आहेत. बैठक व्यवस्थेबाबतही काळजी घेतली जात आहे. परिणामी शाळांकडून तसेच पालकांकडून घेण्यात येत असलेल्या काळजीमुळेच आतापर्यंत जिल्ह्यात एकही विद्यार्थी कोरोना संक्रमित सापडलेला नाही.- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी

टॅग्स :SchoolशाळाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकRatnagiriरत्नागिरीEducation Sectorशिक्षण क्षेत्र