शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

..तर कारवाई करुन तुरुंगात टाकले जाईल, आयुक्त तुकाराम सुपेंच्या कारवाईवर मंत्री सामंतांची स्पष्ट भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 14:44 IST

जेणेकरुन अशा पद्धतीने कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचे धाडस कोणताही अधिकारी करणार नाही.

रत्नागिरी : आरोग्य, म्हाडा पेपर फुटीनंतर आता टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा)चे पेपर फुटल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना पेपरफुटी प्रकरणात अटक केली आहे. या कारवाईवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. शासकीय विश्रामगृहात त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विविध मुद्यावर आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईबाबतही आपले मत व्यक्त केले.मंत्री सामंत म्हणाले की, कोणीही कितीही मोठा अधिकारी असला तरी त्याने अशाप्रकारचे काम केले असेल तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. इतकच नाही तर दोषी अधिकाऱ्याला तुरुंगात टाकले जाईल. जेणेकरुन अशा पद्धतीने कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचे धाडस कोणताही अधिकारी करणार नाही, अशापद्धतीची कारवाई केली जाईल अशी स्पष्ट भूमिका सामंत यांनी मांडली.आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनीच पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरुन कुंपणच शेत खात असल्याचे दिसून आले. याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आज दुपारी अधिक माहिती पत्रकार परिषदेत देणार आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतEducationशिक्षण