शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

..म्हणून उदय सामंत यांचा भाजप प्रवेश थांबला, मंत्री रवींद्र चव्हाण यांचा गौप्यस्फोट

By मनोज मुळ्ये | Updated: October 25, 2024 19:21 IST

गद्दारी करणा-यांना पाडा : रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

रत्नागिरी : ज्यांना उमेदवारी देण्यासाठी उदय सामंत यांना पक्षात घेता आले नाही, त्यांनी आता पक्षाशी गद्दारी केली आहे. त्यामुळे अशा गद्दारांना पाडा, असे आवाहन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी शिंदे सेना, भाजप, राष्ट्रवादी असा महायुतीचा मेळावा झाला. या मेळाव्यात रवींद्र चव्हाण यांनी बाळ माने यांचे नाव न घेता टीका केली. यावेळी उमेदवार उदय सामंत, किरण सामंत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.२०१४ साली उदय सामंत यांना भाजपमध्ये येणार होते. मात्र त्यावेळी बाळ माने हे पक्षाचे उमेदवार असल्याने सामंत यांचा भाजप प्रवेश थांबला. ज्यांच्यासाठी भाजपने सामंत यांचा प्रवेश थांबवला, त्यांनीच आता गद्दारी केली आहे. सर्वांनी एएकत्र येऊन अशा गद्दारांना पाडायला हवे, असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ratnagiri-acरत्नागिरीUday Samantउदय सामंतBJPभाजपा