शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 12:26 IST

महामार्गावरील अवजड वाहतुकीमुळे वाहतूक काेंडी हाेऊन महामार्गाच्या कामाला विलंब

रत्नागिरी : गणेशोत्सवानिमित्त मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बाेलताना दिली. या निर्णयाची अंमलबजावणी रविवार, दिनांक २७ ऑगस्ट राेजी सायंकाळी ६ वाजल्यापासून सुरु झाली आहे.मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (२६ ऑगस्ट) पनवेल पळस्पे येथील महामार्गाच्या कामाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान महामार्गावरील वाहतूक काेंडीचा मंत्री चव्हाण यांना फटका बसला. त्यानंतर त्यांनी महामार्गावरील वाहतूक बंद करण्याबाबतचा निर्णय जाहीर केला. त्यांनी सांगितले की, आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना सुखकर प्रवास करता यावा म्हणजेच रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येपासून मुक्तता व्हावी यासाठी सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे जड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.महामार्गावरील अवजड वाहतुकीमुळे वाहतूक काेंडी हाेऊन महामार्गाच्या कामाला विलंब हाेत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे अवजड वाहनांसाठी मुंबई-गाेवा महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वाहनांची वाहतूक खालापूर येथील पर्यायी मार्गाने करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. महामार्गावर वाहतूक काेंडी हाेणार नाही, याची दक्षता घ्यावी असेही निर्देश देण्यात आल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्ग