शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Ratnagiri: राजापुरात पूरस्थिती; अर्जुना, कोदवली नद्यांनी ओलांडली इशारा पातळी, पहिल्याच दिवशीच शाळांना सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:21 IST

पुराचे पाणी जवाहर चौकापर्यंत, संततधारेने जनजीवन विस्कळीत

विनोद पवार राजापूर : गेले चार दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे अर्जुना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. अर्जुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोदवली व अर्जुना नदीच्या पाण्याने जवाहर चौकात धडक दिली. आज, सोमवारी सकाळी अचानक राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेडा पडल्याने व्यापारी व नागरिकांची एकच तारांबळ उडाली. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गत आठवड्यापासून पावसाने राजापूर तालुक्याला चांगलेच झोडपले. शहरासह ग्रामीण भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूक बंद झाली आहे. शहरातून शीळ गोठणे भागाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला असुन वाहतुक ठप्प झाली आहे. चिंचबाध, गुजराळी, आंबेवाडी, धोपेश्वर या भागाकडे जाणारे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेकांच्या दुकानात पुराचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांनी माल सुरक्षित स्थळी हलवला आहे. तर सकाळपासुन एस टी वाहतुकही बंद करण्यात आली आहे. रविवारी रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे कोदवली व अर्जुना नद्यांच्या पाण्याने धोका पातळी ओलांडल्याने राजापूरचे तहसिलदार विकास गंबरे, नगर परिषदेचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव यांनी पुरस्थितीची पाहणी करुन नागरिकाना सावधानतेचा इशारा दिला आहे. पहिल्याच दिवशी शाळांना सुट्टीशहरात सकाळीच पुराचे पाणी शिरल्याने शहरातील शाळा प्रवेशोत्सव साजरा करुन सोडुन देण्यात आल्या आहेत.