शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

चंद्रशेखर बावनकुळेंचे संजय राऊतांबद्दल सूचक विधान, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 16:49 IST

जर यात काही गडबड नसेल, तुम्ही जर पैसे घेतले नसाल तर न्यायालयामध्ये ते सिद्ध होऊ शकते.

रत्नागिरी : संजय राऊत यांच्यावरील आरोपांची चार्जशीट जेव्हा बाहेर येईल, तेव्हा सगळे चित्र स्पष्ट होईल, असे सूचक विधान भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरीत केले. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना रविवारी ईडीच्या माध्यमातून अटक करण्यात आल्यानंतर राज्यभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधान केले.रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे काल, साेमवारी (१ ऑगस्ट) माजी मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यभरांमध्ये विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपवरही आरोप केले जात होते. याला प्रत्युत्तर देताना माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, संजय राऊत यांच्यावरील आरोपांची ही चौकशी काल अचानक घडलेली नाही. पूर्वीपासूनच या प्रकरणात सातत्याने चौकशी केली जात होती.पत्राचाळमधील तब्बल ६००० जणांच्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली आहे. तुमच्या बँक खात्यामध्ये थेट करोडो रुपये येत असतील आणि त्यासंदर्भात तक्रारी होत असतील तर त्याची चौकशी होणारच, असे बावनकुळे म्हणाले. जर यात काही गडबड नसेल, तुम्ही जर पैसे घेतले नसाल तर न्यायालयामध्ये ते सिद्ध होऊ शकते, ज्याला कर नाही त्याला डर कशाला, असे बावनकुळे म्हणाले.संजय राऊत यांना अटक केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मात्र, या प्रकरणाची चार्जशीट एकदा बाहेर आली की, त्यानंतर या प्रकरणाचे खरे स्वरूप आणि चित्र स्पष्ट होईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. संजय राऊत यांच्याविरुद्ध ज्यांनी तक्रारी केल्या त्या पत्राचाळमधील तब्बल सहाशे लोकांमध्ये भाजपा नेमका कुठे आहे, असा प्रश्नही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय