शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

मुंबई-गोवा महामार्गावर गाडगीळ वाडी येथे कंटेनर उलटला; एक ठार, सहाजण जखमी 

By मनोज मुळ्ये | Updated: June 5, 2024 19:04 IST

विनोद पवार राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर गाडगीळ वाडी येथे कोळसा वाहून नेणारा कंटेनर उलटून भीषण अपघात झाला. या ...

विनोद पवार

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर गाडगीळ वाडी येथे कोळसा वाहून नेणारा कंटेनर उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात एक ठार तर सहाजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कंटेनरमधील पसरलेल्या कोळशाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक राजाराम चव्हाण हे घटनास्थळी तपास करीत आहेत. भरधाव वेगाने आलेल्या या कंटेनरने कंटेनर क्रमांक (RJ-09-GC-5286) येथील निवारा शेड जवळ गाडीची वाट पाहत असणाऱ्या काही प्रवाशानांही दुखापत झाली. तर दोन मोटारसायकलसह एका कारला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की महामार्गालगत लावण्यात आलेल्या संरक्षक लोखंडी बार कारमध्ये घुसला. कंटेनरमधील कोळसा रस्त्यावर सर्वत्र पसरला असुन या ढिगाऱ्याखाली अन्य प्रवासी अडकल्याची भिती वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी पोलिस प्रशासनाने एका क्रेनला पाचारण केले आहे. यानंतरच कोळशाच्या ढिगाऱ्याखाली कोण अडकले आहे की नाही याची खातरजमा होणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गAccidentअपघात