शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

राणे यांच्या अटकेसाठी गोळवली गावची निवड हेतूपुरस्सर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 21:14 IST

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक होणार असल्याचे वृत्त सकाळपासून वाऱ्यापेक्षाही अधिक गतीने फिरत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक होणार असल्याचे वृत्त सकाळपासून वाऱ्यापेक्षाही अधिक गतीने फिरत होते. अटक होणार का? झाली तर चिपळुणात होणार की संगमेश्वरला की रत्नागिरीला याबाबत जोरदार चर्चा सुरू होत्या. मात्र अनपेक्षितपणे पोलिसांनी महामार्गापासून एक कि.मी. आतमध्ये असलेल्या गोळवली गावाची त्यासाठी निवड केली. महामार्गावर एखाद्या ठिकाणी अटक झाली असती तर कदाचित अधिक उद्रेक झाला असता. त्याऐवजी अंतर्गत ठिकाणी ही कारवाई तुलनेने वेगाने झाली आणि कोणी आडवे आले नाही.

चिपळूण किंवा संगमेश्वर अशा ठिकाणी अटक झाली असती तर कदाचित पोलिसांना तेथेच रास्तारोकोचा सामना करावा लागला असता. भाजप कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले असते. महामार्गावरील कार्यक्रमांच्या ठिकाणी भाजप कार्यकर्ते अधिक होते. त्यामुळे अशा ठिकाणी जर मंत्री राणे यांना अटक झाली असती तर पोलिसांना कार्यकर्त्यांच्या रोषाचाही सामना करावा लागला असता.

गोळवली हे ठिकाण महामार्गापासून काहीसे आतमध्ये आहे. ग्रामीण रस्ता असल्याने तेथे रास्तारोको होण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे पोलीस त्यांना घेऊन थेट संगमेश्वर पोलीस स्थानकापर्यंत गेले. त्यामुळेच पोलिसांनी नारायण राणे यांना अटक करण्यासाठी गोळवलीची निवड करण्यात आली असल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणेRatnagiriरत्नागिरीBJPभाजपाPoliticsराजकारण