शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Ratnagiri: चिपळूणची जागा उद्धवसेनेने सोडली?, ‘मातोश्री’वरील बैठक अचानक रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 15:18 IST

जागा कोणाच्या वाटेला?

रत्नागिरी : जिल्ह्यातील उद्धवसेनेचे इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांच्या ‘माताेश्री’वरील बैठकीत चिपळूण मतदारसंघाची बैठक अचानक रद्द करण्यात आल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चिपळूण दाैऱ्यानंतर ही जागा राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला साेडण्यात येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.जिल्ह्यात चिपळूण वगळता चारही आमदार शिवसेनेचे आहेत. मात्र, राजकीय स्थित्यंतरानंतर चिपळूणचे आमदार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाेबत तर दापाेली, रत्नागिरीचे आमदार शिंदेसेनेसाेबत गेले आहेत. त्यामुळे सध्या उद्धवसेनेकडे दाेन आमदार आहेत. आगामी निवडणुकीत उमेदवारी वाटप करताना जिथे ज्या पक्षाचा आमदार आहे ती जागा त्याच पक्षाला देण्याचे महाविकास आघाडीने निश्चित केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाच जागांपैकी चिपळूण वगळता उर्वरित चार जागा उद्धवसेनेला देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत ‘माताेश्री’वर इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बाेलावली हाेती. या बैठकीत राजापूर, रत्नागिरी, गुहागर आणि दापाेली मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. मात्र, चिपळूणबाबतची बैठक अचानक रद्द करण्यात आली. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर चिपळूणची बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला साेडण्यात आल्याची चर्चा रंगू लागली आहे.

रत्नागिरीबद्दल ‘वेट ॲण्ड वाॅच’बैठकीत विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात उद्धवसेनेचे प्राबल्य कसे राहील, यावर चर्चा करण्यात आली. पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी गतीने कामाला लागण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. मात्र, रत्नागिरी मतदारसंघातील संभाव्य उमेदवाराविषयी काेणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवाराबाबत अजूनही ‘वेट ॲण्ड वाॅच’ आहे.

गुहागरात काेण चालेल?गुहागर मतदारसंघाबाबत मिलिंद नार्वेकर व विनायक राऊत यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेवेळी भास्कर जाधव अथवा विक्रांत जाधव यांच्यापैकी तुम्हाला काेण चालेल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पदाधिकाऱ्यांनी काेणी चालेल, असे सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेChiplunचिपळुण