शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

आंबात शिवशाहीला अपघात; सात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 12:25 IST

कोल्हापूरहून रत्नागिरीला निघालेल्या शिवशाही बसला आंबा गावाजवळ डंपरने ठोकरले. सोमवारी साडेतीन वाजता हा अपघात झाला. यामध्ये सात प्रवासी जखमी झाले.

ठळक मुद्देआंबात शिवशाहीला अपघात; सात जखमीबसचे तीन लाखांचे नुकसान

आंबा/साखरपा : कोल्हापूरहून रत्नागिरीला निघालेल्या शिवशाही बसला आंबा गावाजवळ डंपरने ठोकरले. सोमवारी साडेतीन वाजता हा अपघात झाला. यामध्ये सात प्रवासी जखमी झाले.बसचालक रमेश पवार यांनी अपघाताची शाहूवाडी पोलिसात फिर्याद दिली. यातील जखमीची नावे पूजा शशिकांत लांजेकर (२४), अश्विनी शशिकांत लांजेकर (२६, दोघीही लांजा, जिल्हा रत्नागिरी), मारूती बंडू घाटे (५०, ठाणे), उज्ज्वला दिलीप कांबळे (५८, उंब्रज), मीना कीर्तिकुमार वाघमारे (५७, पुणे), आकाश राजू भोसले (२१, विटा), वेदिका दीपक साळुंखे (१२, कऱ्हाड) अशी असून, जखमींच्या चेहऱ्यावर व मानेवर काचांचे तुकडे पडून जखमा झाल्या आहेत.

रत्नागिरी आगाराची पुणे - रत्नागिरी बस (एमएच ४७, वाय ०३०७) आंब्याहून घाटाकडे निघाली असता, रत्नागिरीकडून भरधाव आलेला डंपर शिवशाही बसच्या चालकाकडील बाजूला घासत खिडकीच्या काचा फोडत निघून गेला. अपघातानंतर डंपरचालक पळून गेला.

बसचे तीन लाखांचे नुकसान झाल्याचे मलकापूर आगाराचे व्यवस्थापक संजय भोसले यांनी सांगितले. आंबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमींवर उपचार करून पुढील उपचारांसाठी त्यांना प्रत्येकी एक हजाराचे सहाय्य एस. टी.ने केले.

 

टॅग्स :ShivshahiशिवशाहीRatnagiriरत्नागिरीAccidentअपघात