शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ३४.४५ टक्के मतदान

By अरुण आडिवरेकर | Updated: December 18, 2022 14:25 IST

२२२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आणि एकूण ६८६ प्रभागांमधील १७६६ सदस्यांच्या जागांसाठी सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत.

रत्नागिरी - जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवार, १८ रोजी मतदान होत आहे. सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून, सकाळी ११:३० वाजेपर्यंत ७४,२१० मतदारांनी हक्क बजावला. जिल्ह्यात एकूण ३४.४५ टक्के मतदान झाले आहे.

जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आणि एकूण ६८६ प्रभागांमधील १७६६ सदस्यांच्या जागांसाठी सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यापैकी ६७ सरपंचांची पदे आणि ११०० सदस्यांची पदे बिनविरोध झाली आहेत. त्यामुळे आता उर्वरित १५५ सरपंचांच्या जागांसाठी तसेच ६६६ सदस्यांच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. सरपंचपदासाठी सध्या ४०६ उमेदवार निवडणूक लढवीत असून सदस्यपदासाठी १२०६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यातील १५५ सरपंच आणि ६६६ सदस्य निवडून देण्यासाठी जिल्ह्यातील २ लाख १५ हजार ४५ मतदार जिल्ह्यातील ५०७ मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत.

जिल्ह्यात सकाळी ११:३० वाजेपर्यंत ३४.४५ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये मंडणगडात ३३.८९ टक्के, दापोली ३८.५१, खेड ३५.०६, चिपळूण ३४.५३, गुहागर ३२.८५, संगमेश्वर ३०.८८, रत्नागिरी ३५.७६, लांजा ३९.२० आणि राजापूर तालुक्यात ३०.९२ टक्के इतके मतदान झाले आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीVotingमतदानElectionनिवडणूक