शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
ठाण्यात मनसे, उद्धवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीतून बाहेर! अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, कोणाचे अर्ज झाले रद्द? 
4
'हा देश सर्वांचा; धर्म, जात, भाषा आणि प्रदेशाच्या आधारे भेदभाव होऊ नये'- मोहन भागवत
5
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
6
४० वर्षे ठाकरेंचा निष्ठावंत, एबी फॉर्मही घेतला; ऐनवेळी पक्षाला रामराम अन् भाजपातून अर्ज भरला
7
रोममध्ये विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा रोमान्स, 'त्या' फोटोवरुन चाहत्यांनी ओळखलंच!
8
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
9
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
10
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
11
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
12
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
13
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
14
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
15
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
16
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
17
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
18
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
19
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
20
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ३४.४५ टक्के मतदान

By अरुण आडिवरेकर | Updated: December 18, 2022 14:25 IST

२२२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आणि एकूण ६८६ प्रभागांमधील १७६६ सदस्यांच्या जागांसाठी सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत.

रत्नागिरी - जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवार, १८ रोजी मतदान होत आहे. सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून, सकाळी ११:३० वाजेपर्यंत ७४,२१० मतदारांनी हक्क बजावला. जिल्ह्यात एकूण ३४.४५ टक्के मतदान झाले आहे.

जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आणि एकूण ६८६ प्रभागांमधील १७६६ सदस्यांच्या जागांसाठी सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यापैकी ६७ सरपंचांची पदे आणि ११०० सदस्यांची पदे बिनविरोध झाली आहेत. त्यामुळे आता उर्वरित १५५ सरपंचांच्या जागांसाठी तसेच ६६६ सदस्यांच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. सरपंचपदासाठी सध्या ४०६ उमेदवार निवडणूक लढवीत असून सदस्यपदासाठी १२०६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यातील १५५ सरपंच आणि ६६६ सदस्य निवडून देण्यासाठी जिल्ह्यातील २ लाख १५ हजार ४५ मतदार जिल्ह्यातील ५०७ मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत.

जिल्ह्यात सकाळी ११:३० वाजेपर्यंत ३४.४५ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये मंडणगडात ३३.८९ टक्के, दापोली ३८.५१, खेड ३५.०६, चिपळूण ३४.५३, गुहागर ३२.८५, संगमेश्वर ३०.८८, रत्नागिरी ३५.७६, लांजा ३९.२० आणि राजापूर तालुक्यात ३०.९२ टक्के इतके मतदान झाले आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीVotingमतदानElectionनिवडणूक