शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

चांदेराई परिसरात व बाजारपेठेत ३० तास पाणी कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 09:59 IST

चांदेराई प्रमाणेच हरचिरी गावातही पाणी घुसल्याने ३० घरे पुरात बाधित झाली आहेत. परिस्थितीत सातत्यानं उद्भवत असून प्रशासन फारसं गांभीर्यानं लक्ष देत नसल्याचं ग्रमस्थाचं म्हणणं.

ठळक मुद्देचांदेराई प्रमाणेच हरचिरी गावातही पाणी घुसल्याने ३० घरे पुरात बाधित झाली आहेत.परिस्थितीत सातत्यानं उद्भवत असून प्रशासन फारसं गांभीर्यानं लक्ष देत नसल्याचं ग्रमस्थाचं म्हणणं.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण खेड भागाला पुराचा मोठा फटका बसलेला असतानाच रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई परवा रात्री बाजारपेठेत आलेलं पाणी कालपर्यंत कायम होते.  त्यानंतर काल रात्रीपासून पाण्याची पातळी पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली.

संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली आणि पाणी लोकवस्तीत शिरले. मुसळधार पावसामुळे रात्री १ वाजता पाणी लोकवस्तीत शिरू लागले. पाण्याचा वेग वाढला होता. त्यामुळे लोकांना  तसेच वयोवृध्दांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. अनेकांच्या घरातील फ्रीज वॉशिंग मशीन भांडी आदी सामानदेखील हलवावे लागले आहे. सध्या गणपतीचा सण जवळ आल्याने गणपती कारखान्यात मूर्तीचे काम सुरू होते, त्या कारखान्यांतील गणेश मूर्तीदेखील हलविण्यात आल्या. ग्रामस्थांनी या कामी पुढाकार घेतला चांदेराई भागातील पंधरा घरे पुरात बाधित झाली आहेत.

चांदेराई प्रमाणेच हरचिरी गावातही पाणी घुसल्याने ३० घरे पुरात बाधित झाली आहेत. दरवर्षी पावसाळ्यात ही परिस्थिती उद्भवत असते. नदीतील गाळ उपसा व अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून मागणी असल्याचे माजी सरपंच दादा दळी यांनी सांगितले. मात्र प्रशासनाने त्याकडे फारसे गांभीर्याने न घेतल्याने ही परिस्थिती वारंवार उद्भवत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रशासन यावर कायमची उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :konkanकोकणRatnagiriरत्नागिरीRainपाऊस