शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

ssc exam: हुश्श.. संपली एकदाची परीक्षा; रत्नागिरीत विद्यार्थ्यांनी केला जल्लोष

By मेहरून नाकाडे | Updated: March 25, 2023 18:05 IST

परीक्षेस दि. २ मार्चपासून प्रारंभ झाला होता

रत्नागिरी : अखेर दहावीच्या परीक्षा निर्विघ्न पार पडल्याने विद्यार्थ्यांनी पेपर संपल्यानंतर शाळेच्या आवाराबाहेर येवून जल्लोष केला. ‘हुश्श, सुटलो एकदा बुवा’, असाच भाव विद्यार्थ्यांच्या चेहºयावर निर्माण झाला होता.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेस दि. २ मार्चपासून प्रारंभ झाला होता.  जिल्ह्यातून १९ हजार १९९ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते.  जिल्ह्यात  ७३ परीक्षा केंद्र  तर १३ परीरक्षक केंद्र होती.  परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी सात भरारी पथके लक्ष ठेवून होती.शेवटचा भूगोलाचा पेपर होता. शनिवारी दुपारी पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राच्या बाहेर येवून जल्लोष केला. काही विद्यार्थ्यांनी दफ्तर, वह्या उंच आकाशात उडवित उड्या मारल्या तर काहींनी पाण्याच्या बाटल्यातील शिल्लक पाणी एकमेकांच्या अंगावर उडविले. काही विद्यार्थ्यांनी तर संध्याकाळी हॉटेलमध्ये जाऊन मनसोक्त खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीssc examदहावीStudentविद्यार्थी