शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ssc exam: हुश्श.. संपली एकदाची परीक्षा; रत्नागिरीत विद्यार्थ्यांनी केला जल्लोष

By मेहरून नाकाडे | Updated: March 25, 2023 18:05 IST

परीक्षेस दि. २ मार्चपासून प्रारंभ झाला होता

रत्नागिरी : अखेर दहावीच्या परीक्षा निर्विघ्न पार पडल्याने विद्यार्थ्यांनी पेपर संपल्यानंतर शाळेच्या आवाराबाहेर येवून जल्लोष केला. ‘हुश्श, सुटलो एकदा बुवा’, असाच भाव विद्यार्थ्यांच्या चेहºयावर निर्माण झाला होता.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेस दि. २ मार्चपासून प्रारंभ झाला होता.  जिल्ह्यातून १९ हजार १९९ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते.  जिल्ह्यात  ७३ परीक्षा केंद्र  तर १३ परीरक्षक केंद्र होती.  परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी सात भरारी पथके लक्ष ठेवून होती.शेवटचा भूगोलाचा पेपर होता. शनिवारी दुपारी पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राच्या बाहेर येवून जल्लोष केला. काही विद्यार्थ्यांनी दफ्तर, वह्या उंच आकाशात उडवित उड्या मारल्या तर काहींनी पाण्याच्या बाटल्यातील शिल्लक पाणी एकमेकांच्या अंगावर उडविले. काही विद्यार्थ्यांनी तर संध्याकाळी हॉटेलमध्ये जाऊन मनसोक्त खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीssc examदहावीStudentविद्यार्थी