शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

गंगा कालव्यातील पाण्याचा वाटा बनला कळीचा मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 08:11 IST

पंजाबमधून येणारे पाणी पाकमध्ये वळविल्याचा आक्षेप; उमेदवारही देताहेत पाणी देण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर : राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी चर्चेत असलेल्या प्रमुख मुद्द्यांपैकी श्री गंगा कालव्याचा विषय आघाडीवर आहे. या कालव्याच्या माध्यमातून पाण्याचे होणारे असमान वितरण हे शेतकरी मतदारांमध्ये प्रमुख मुद्दा आहे. येथील राज्यकर्त्यांनी पंजाबमधून येणारे पाणी पाकिस्तानकडे वळवल्याचा आरोप केला आहे.  

राजस्थानच्या ग्रामीण किसान मजदूर समितीचे प्रमुख रणजित सिंह राजू म्हणाले की, महाराजा गंगा सिंह यांनी कालव्याची निर्मिती केली, तेव्हा पंजाब आणि राजस्थानमध्ये पाण्याचे समान वितरणाकडे लक्ष दिले. कालांतराने राज्यात सत्तांतरे होत गेली, तशी कालव्याच्या पुनर्निर्मितीमध्ये भ्रष्टाचार झाला आणि आता पाण्याचे वितरण असमान होत आहे. त्यामुळे परिसरातील हजारो शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आगामी सरकारने पाण्यासाठी काम करावे, असे मतदारांनी म्हटले.

पाण्यासाठी आंदोलन; ३ दिवस रास्ता रोको

nअनेकदा कालवा बंद केला जातो. राजस्थान सरकारने या संदर्भात लक्ष घालून पाण्याच्या समान वितरणासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. 

nसप्टेंबर महिन्यात १० हजार शेतकरी पाण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. तीन दिवस रास्ता रोको करत तसेच ‘गंगनहर’ शहराचे सर्व प्रवेशद्वार बंद ठेवले होते.

२,५०० क्युसेकपाणी दररोज गंगा कालव्यातून   मिळावे, अशी मागणी जिल्ह्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली.

सर्व पक्षांकडून आश्वासनशेतकऱ्यांसह स्थानिक मतदारांच्या मागणीचा विचार करता, यंदाच्या निवडणुकीत गंगा कालव्यातील पाण्याच्या समान वितरणासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन ‘गंगनहर’ मतदारसंघातील कॉंग्रेस, भाजप तसेच अपक्ष उमेदवारांनी दिले.

टॅग्स :Rajasthanराजस्थानElectionनिवडणूक