जयपूर एअरपोर्टवरील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली एअरपोर्टकडून परवानगी मिळाल्यानंतर २ तासांनी एक-एक करत जयपूरहून ही विमाने दिल्लीकडे रवाना करण्यात आली. ...
Rajasthan : महिला आणि तरूणामध्ये प्रेम प्रकरण सुरू होतं. त्यामुळे तरूण विवाहित प्रेयासीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. तिथे महिलेच्या सासरच्या लोकांनी त्यांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. ...
Jaipur : 12 वर्षाआधी दशरथ कुमावतचं लग्न सीमा कुमावतसोबत झालं होतं. पण गेल्या पाच वर्षापासून दोघांमध्ये वाद सुरू होता. सीमाने पती विरोधात हुड्यांसाठी त्रास दिल्याची तक्रार दाखल केली होती. ...
ओबीसी कॅटेगिरीतून देशात १५०० वी रँक घेऊन आहे, तर मुलीने १५,००० वी रँक मिळवत नीट परीक्षा उत्तीर्ण केली. विशेष म्हणजे यावर्षी दोघांनीही घरीच अभ्यास केला होता. ...
Smartphone : "याअंतर्गत महिला स्वतःच्या पसंतीने मोबाईल खरेदी करू शकतील. यासंदर्भात बोलताना, सरकार ही योजना ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सुरू करेल." ...