शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ना भाजपा, ना काँग्रेस! चार राज्यांमधून पहिला निकाल आला, विजयी उमेदवाराचे नाव जाहीर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 13:45 IST

दोन्ही पक्षांपैकी कोणाचा तरी उमेदवार जिंकला हे जाहीर व्हायला हवे होते. परंतू, तिसऱ्याच पक्षाच्या उमेदवाराने पहिला विजय नोंदविला आहे. 

चार राज्यांमध्ये आता चित्र स्पष्ट होत चालले आहे. तीन राज्यांत भाजपा जिंकत आहे तर एका राज्यात काँग्रेसला यश मिळत आहे. असे असताना या दोन्ही पक्षांपैकी कोणाचा तरी उमेदवार जिंकला हे जाहीर व्हायला हवे होते. परंतू, तिसऱ्याच पक्षाच्या उमेदवाराने पहिला विजय नोंदविला आहे. 

राजस्थानमधून पहिला विजय नोंदविण्यात आला आहे. राजस्थानच्या चोरासी सीटचा निकाल जाहीर झाला आहे. राजस्थानमध्ये भाजपाचे सरकार बनणार आहे. असे असताना बाप पक्षाच्या उमेदवाराने विजय मिळविला आहे. भाजपा सध्या या राज्यात १११ जागांवर पुढे आहे. 

राजकुमार रोत हे चोरासी सीटवरून जिंकले आहेत. भारत आदिवासी पार्टीचे राजकुमार रोत यांना 1,11,150 मते, भाजपच्या सुशील कटारा यांना 41,984 मते आणि काँग्रेसच्या ताराचंद भगोरा यांना 28120 मते मिळाली आहेत. आपच्या उमेदवाराला केवळ १९१४ मते मिळाली आहेत. 

भारत आदीवासी पार्टी असे या पक्षाचे नाव आहे. काही वेळापूर्वी चार जागांवर बापने आघाडी घेतली होती. तीन महिन्यांपूर्वीच या पक्षाची स्थापना झाली होती. या पक्षात राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील हजारो आदिवासी समुदायाचे सदस्य सहभागी झाले होते. या पक्षाचे अध्यक्ष मोहनलाल रोट हे आहेत. 2020 च्या राजकीय संकटाच्या वेळी काँग्रेसला पाठिंबा देण्यावरून भारतीय आदिवासी पक्ष (BTP) अंतर्गत वादंग झाला होता. यानंतर मोहनलाल हे वेगळे झाले होते. बीटीपी हा मुळची गुजरातचा पक्ष आहे.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस