शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

'त्यानं पत्नी गमावली..., ₹25 लाख नुकसान भरपाई द्या'; 12 वर्ष तुरुंगात राहिलेला पती निर्दोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 18:50 IST

सरकार कडून दाखल करण्यात आलेल्या एका चुकीच्या तक्रारीमुले त्यांना १२ वर्ष ४ महिने आपल्या तीन मुलांपासूनही दूर राहावे लागले आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

पत्नीच्या हत्येप्रकरणी एका आरोपी पतीला ठोठावण्यात आलेली जन्म ठेपेची शिक्षा चुकीची असल्याचे, राजस्थान उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने तब्बल 12 वर्षांनंतर संबंधित पतीची तुरुंगातून मुक्तता केली. एवढेच नाही, तर संबंधित आरोपी अर्जदाराला तीन महिन्यांच्या आत 25 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, असा आदेशही राज्य सरकारला दिला आहे. याच बरोबर, कनिष्ठ न्यायालयाने संबंधित आरोपीला ठोठावलेला जन्मठेपेची शिक्षाही उच्च न्यायालयाने रद्द केली आहे.

आरोपीच्या पतीने आत्महत्या केल्याचे पुराव्यावरून सिद्ध होते. यामुळे त्यांनी केवळ आपली पत्नीच गमावली नाही, तर सरकार कडून दाखल करण्यात आलेल्या एका चुकीच्या तक्रारीमुले त्यांना १२ वर्ष ४ महिने आपल्या तीन मुलांपासूनही दूर राहावे लागले आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

न्यायाधीश पंकज भंडारी आणि न्यायाधीस भुवन गोयल यांनी आरोपी इक्बाल यांचे अपील स्वीकारत हा आदेश दिला आहे. या प्रकरणाशी संबंधित वकील राजेश गोस्वामी आणि निखिल शर्मा यांनी सांगितले की, 13 मे 2011 रोजी इकबालच्या पत्नीचा जळाल्याने मृत्यू झाला होता.

पोलिसांनी लावला होता पत्नीच्या हत्येचा आरोप -पती इकबालनेच पत्नीची हत्या केल्याचा पोलिसांचा आरोप होता. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात सादर केले होते. ही घटना गलता गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. जयपूरच्या महिला अत्याचार प्रकरणाशीसंबंधित विशेष न्यायालयाने संबंधित आरोपीला पत्नीच्या हत्येत दोषी ठरवत 11 मे 2016 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होतीय

टॅग्स :Rajasthanराजस्थानCourtन्यायालयPoliceपोलिसLife Imprisonmentजन्मठेपhusband and wifeपती- जोडीदार