शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बलात्कारानंतर जिवंत जाळले, दाेघांना फाशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 08:55 IST

राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात गेल्या वर्षी २ ऑगस्ट राेजी ही संतापजनक घटना घडली हाेती. कालू आणि कान्हा अशी घटनेतील दाेषींची नावे आहेत. १४ वर्षीय पीडित मुलगी शेळ्या चारण्यासाठी गेली हाेती.

जयपूर : एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची जिवंत जाळून हत्या केल्याप्रकरणी दाेन जणांना पाेक्साे न्यायालयाने फाशीची शिक्षा ठाेठाविली आहे. मुलीला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया तिच्या आईवडिलांनी दिली.

राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात गेल्या वर्षी २ ऑगस्ट राेजी ही संतापजनक घटना घडली हाेती. कालू आणि कान्हा अशी घटनेतील दाेषींची नावे आहेत. १४ वर्षीय पीडित मुलगी शेळ्या चारण्यासाठी गेली हाेती. आराेपींनी तिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला प्रचंड मारहाण करण्यात आली. आराेपी एवढ्यावरच थांबले नाही, तर तिला काेळशाच्या भट्टीत जिवंत जाळून मारले. पाेलिसांनी जवळपास राहणारे कालू आणि कान्हा यांना अटक केली हाेती.  

बलात्कारानंतर तिचा मृत्यू झाल्याचे वाटल्याने तिला भट्टीत फेकले, असे आराेपींनी सांगितले. मात्र, फाॅरेन्सिक अहवालात तिचा मृत्यू जळाल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले.  

टॅग्स :Courtन्यायालयRajasthanराजस्थानSexual abuseलैंगिक शोषण