लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद - Marathi News | Mumbai Water Cut 12 Hours on 19 July and Navi Mumbai Water Shortage 18 Hours On 18 July | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद

Mumbai and Navi Mumbai Water Supply News: मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांना पाणी जपून वापण्याचे आवाहन करण्यात आले. ...

Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान? - Marathi News | Countries Without Rivers: These 6 countries in the world do not have a single river! So, how do they quench their thirst? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?

नद्या केवळ निसर्गाचं सौंदर्यच वाढवत नाही तर, मनुष्याची तहान देखील भागवतात. पण, या जगात असे ६ देश आहेत, जिथे एकही नदी नाही. ...

Jayakawadi Dam Update: जायकवाडी भरतंय वेगानं; चनकवाडीचे ३८ दरवाजे उघडले वाचा सविस्तर - Marathi News | latest news Jayakawadi Dam Update: Jayakawadi is filling up rapidly; 38 gates of Chanakwadi opened Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जायकवाडी भरतंय वेगानं; चनकवाडीचे ३८ दरवाजे उघडले वाचा सविस्तर

Jayakwadi Dam Update : नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून, जायकवाडी धरण ७० टक्के भरलं आहे. आता पाणी गोदावरी नदीतून नांदेडच्या दिशेने झेपावणार आहे. (Jayakwadi Dam) ...

Jayakwadi Dam Water Level : गोदावरीतून जलप्रवाह वाढला; जायकवाडी ७० टक्क्यांच्या उंबरठ्यावर वाचा सविस्तर - Marathi News | latest news Jayakwadi Dam Water Level: Water flow from Godavari increased; Jayakwadi on the verge of 70 percent Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोदावरीतून जलप्रवाह वाढला; जायकवाडी ७० टक्क्यांच्या उंबरठ्यावर वाचा सविस्तर

Jayakwadi Dam Water Level : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली असून, त्याचा थेट फायदा जायकवाडी धरणाला झाला आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा आता ७० टक्क्यांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. (Jayakwadi Dam Water ...

Yeldari Dam : येलदरी धरणात गाळाचे साम्राज्य; शेतकऱ्यांच्या सिंचन स्वप्नांना पुरेसं पाणी नाही - Marathi News | latest news Yeldari Dam: Silt reigns in Yeldari Dam; Not enough water for farmers' irrigation dreams | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :येलदरी धरणात गाळाचे साम्राज्य; शेतकऱ्यांच्या सिंचन स्वप्नांना पुरेसं पाणी नाही

Yeldari Dam : हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या आशा येलदरी प्रकल्पाच्या गाळात अडकल्या आहेत. धरण असूनही पाण्याचा अपुरा साठा, वाढत चाललेला गाळ आणि मागील दशकभरात अवघ्या तीन वेळाच धरण भरल्याने शेतकऱ्यांना डावा कालवा व उपसा जलसिंचन योजनेसारख्या ...

पाणीचिंता वाढली; भर पावसाळ्यात मराठवाड्याच्या 'या' जिल्ह्यातील ४५ प्रकल्प जोत्याखाली - Marathi News | Water concerns increase; 45 projects in 'Ya' district of Marathwada come under spotlight during heavy monsoon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाणीचिंता वाढली; भर पावसाळ्यात मराठवाड्याच्या 'या' जिल्ह्यातील ४५ प्रकल्प जोत्याखाली

जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने बीड जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यात म्हणावी तेवढी वाढ झालेली नाही. १६७ लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ २७.८७ टक्केच पाणीसाठा झाला आहे. ...

शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर... - Marathi News | Is the end near? Kabul will not get a single drop of water by 2030, a city with a population of 6 million biggest water shortage crisis of todays World | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...

Kabul Water Shortage Crisis: हवामान बदलामुळे पाण्याची कमतरता आणखी वाढली आहे. अलिकडच्या वर्षांत देशभरात पर्जन्यमानात लक्षणीय घट झाली आहे. ...

राज्यात एकीकडे पुर तर 'या' जिल्ह्यातील जलस्त्रोत अद्याप तहानलेलेच; बहुतांश धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांखाली - Marathi News | While the state is flooded, the water resources of this district are still thirsty; water storage in most dams is below 50 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात एकीकडे पुर तर 'या' जिल्ह्यातील जलस्त्रोत अद्याप तहानलेलेच; बहुतांश धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांखाली

Water Shortage : राज्यातील विदर्भाच्या वर्धा जिल्ह्यातील प्रमुख ११ धरणांमध्ये २७ जूनपर्यंत ३७.९७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या काळापर्यत गतवर्षीच्या तुलनेत सुमारे जास्त टक्के साठा शिल्लक होता. जिल्ह्यातील केवळ निम्नवर्धा प्रकल्प ५०.४४ टक्के भरला असून ...