शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

पोलादपूर बस अपघात: प्रकाश सावंत - देसाई संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 21:56 IST

सामाजिक कार्यकर्ता संजय गुरव यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली पत्राद्वारे चौकशीची मागणी 

मुंबई - पोलादपूर येथील आंबेनळी घाटातील भीषण बस अपघातामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील ३३ कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. या घटनेला आता वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. कारण, अपघातातून एकमेव बचावलेले प्रकाश सावंत-देसाई हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या अपघाताची तसेच प्रकाश सावंत -देसाई यांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी एका पत्राद्वारे सामाजिक कार्यकर्ते संजय गुरव यांनी केली आहे. हे गुरव यांनी पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.

आंबेनळी घाटातील भीषण बस अपघातामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील ३३ कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अशातच नेमके कोण गाडी चालवत होत, यावरुनही सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे या बस अपघात प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील सामाजिक कार्यकर्ते संजय गुरव यांनी पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :RaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्रAccidentअपघातDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस