जिल्ह्यात सुमारे दीड लाख शेतकरी आंबा उत्पादक आहे. दरवर्षी आंबा विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. ...
नेरळ-माथेरान रेल्वेचे बांधकाम १९०४ मध्ये सुरू झाले आणि दोन फूट गेज लाईन अखेरीस १९०७ मध्ये वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. ...
Raigad News: वेळेची बचत करणारा प्रवास म्हणून मुंबई गेटवे ते मांडवा या प्रवासाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो. मात्र पावसाळा सुरु होणार असल्यानं या जलमार्गावरची प्रवासी वाहतूक सेवा तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. ...
उरण तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये कामकाज करताना ग्रामसेवकांना नागरिकांकडून शिवीगाळ, मारहाण करण्याच्या धमक्या देण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत. ...
खारघर शहरात सायन पनवेल महामार्गावाजवळ हायवे ब्रेक हॉटेल जवळ अनधिकृत होर्डिंग पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह हटविण्यास सुरुवात केली आहे ...
निखिल म्हात्रे लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : रायगड जिल्ह्यातील १५ नगरपालिका हद्दीत सद्य:स्थितीत ४९९ धोकादायक इमारती आहेत. त्यातील ४८२ ... ...
आरोग्य सेवा सक्षम करण्याच्या दृष्टीने पनवेल पालिकेच्या उपाययोजना ...
पात्र शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन दिली जाणार ...
उरण-पनवेल मार्गावरील रेल्वे स्थानकाजवळच बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास अपघात घडला आहे. ...
सामाजिक दायित्व तून कंपनीची मदत घेण्याची आमदार दळवी यांची सूचना ...