शिवसेनेचे रमाकांत रहाटे यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे हा आरोप केला़ अनेक ठिकाणी धोकादायक इमारतीमधील रहिवासी स्वत: दुरुस्तीसाठी तयार आहेत़ तरीही इमारत रिकामी करण्यासाठी त्यांना भाग पाडले जाते़ ...
रेल्वे अपघात झाल्यानंतर जखमीला आता थेट हेलिकॉप्टरनेच रुग्णालयात नेण्यात येणार आहे़ यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी केली असून हेलिपॅडसाठी मुंबई व उपनगरातील १४ जागा निश्चित केल्या आहेत़ ...
शहरात आज पावसाने दमदार हजेरी लावली. गरमीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी मुसळधार पावसाने रेल्वे सेवा कोलमडल्यामुळे चाकरमान्यांची गैरसोय झाली. ...
दीर्घ प्रतीक्षेनंतर आज पावसाने दमदार हजेरी लावली. उपप्रदेशाच्या शहरी व ग्रामीण भागात सकाळी १० वाजल्यापासून जोरदार सुरुवात झाली व अनेक भाग जलमय झाले. ...
मंगळवारच्या आषाढ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी पावसाने रायगड जिल्ह्यात हजेरी लावली. असे असली तरी तब्बल एक महिना पावसाला विलंब झाल्यामुळे भात पेरण्यांतील रोपे सर्वत्र करपून गेली आहेत ...
गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी चांगलाच सुखावला आहे. अख्खा जून महिना कोरडा गेल्याने शेतकरी अडचणीत आला असताना दुबार पेरणी करण्याचे संकट उभे ठाकले होते ...
जिजामाता गार्डन येथे बोअरवेल्स बसविण्याची मागणी मंजुरी होऊनही ती पूर्ण न झाल्यामुळे नगरसेवक श्रीकांत पुरी यांनी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नगरपरिषद सर्वसाधारण सभेत केली ...