वार्षिक पत आराखडयानुसार जिल्हयाचे खरीप आणि रब्बी पीक कर्ज वाटपाचे २४७ कोटींचे उद्दीष्ट आहे. त्यापैकी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ६७ टक्के म्हणजेच १६५ कोटींचे उद्दीष्ट ...
वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने ब्रह्मांड कट्टयांतर्गत वाचन कट्टा अर्थात लोकवाचनालय सुरू करण्यात आले आहे. कोणतेही शुल्क नव्हे तर दोन पुस्तके वाचनालयाला देऊन कट्टयाचे सभासद होता येते ...
ठाण्यातही मेट्रो धावणार असल्याची जाहिरात होते आहे. लवकरच ठाणेकरांना उत्तम सोयीसुविधा मिळतील अशा प्रतीक्षेत असणाऱ्या ठाणेकरांना चकाचक रस्त्यासाठी मात्र, आणखी तीन वर्षे वाट पहावी लागणार आहे. ...
सॅमसंग कंपनीने त्यांच्या विक्रेत्यामार्फत विकलेला एक मोबाइल फोन मुळातच सदोष होता हे सिद्ध झाल्याने या दोघांनी त्या फोन खरेदीसाठी ग्राहकाने दिलेली सर्व रक्कम व्याजासह परत करावी -ग्राहक न्यायालय ...
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विविध महाविद्यालयांमध्ये ६८ हजार जागा रिक्त राहिल्याने प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत वाढविण्यात आली आहे ...