भविष्यात मुंबईत पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये, भरतीदरम्यान समुद्राच्या लाटांचे पाणी शहरात शिरू नये आणि मुंबई शहराचा पर्यावरणविषयक प्रश्न आणखी चिघळू नये म्हणून येथील भराव काढा ...
लोकसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहितेमुळे पालिकेचा अर्थसंकल्प रखडला़ मात्र पालिका महासभेची मंजुरी मिळल्याशिवाय अर्थसंकल्पातील तरतूद खर्च करता येत नाही़ ...