औद्योगिक वसाहतीमधील नाल्यांची दुरवस्था झाली आहे. गाळामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून वाहतुकीवरही परिणाम होऊ लागला आहे ...
सर्वसामान्य प्रवाशांप्रमाणे आज राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई ते पालघर असा पॅसेंजर गाडीने प्रवास करीत नवनिर्मित पालघर जिल्ह्याच्या मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन केले. ...
एकीकडे स्मशानभूमींच्या ठिकाणी सफाई कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची कमतरता असताना यावर उपाय शोधण्याऐवजी आता पालिकेने वेगळा फंडा अवलंबला आहे ...
आदिवासी बांधवांचा हक्काचा जिल्हा बनणार, त्यांना न्याय मिळणाऱ़़ या आशेने शासननिर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या तमाम नागरिकांच्या डोळ्यांचे आज पारणे फिटले ...
पावसाळ्यात हिरव्यागार निसर्गाची ओढ तरुणाईला अधिक असते. त्यातच त्यांना धबधब्याचे आकर्षण असल्याने ठाण्याच्या आजूबाजूच्या परिसरातील तरुणाई वन-डे पिकनिकसाठी येऊरकडे धाव घेते ...
एकीकडे कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण लागले असताना सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राज्य रस्ते विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या रस्त्यांची स्थिती फारशी आलबेल नाही. ...